शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

श्रावणबाळ योजनेची प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही.

कारंजा (घा.) : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर संजय गांधी निराधार समितीची सभा न घेण्यात आली नाही. यामुळे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित आहे. शिवाय २०१३ मधील प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आली नसून याचा फटका मात्र लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. जानेवारी २०१४ मध्ये संजय गांधी निराधार समितीची सभा झाली. त्यात फक्त संजय गांधी निराधार लाभार्थ्यांची प्रकरणे निकालात निघून त्यांचे मानधन सुरू झाले. श्रावणबाळ योजनेयील प्रकरणे प्रलंबित राहिली. त्याची नोंद आवक रजिस्टरवर आहे. त्यानंतर ग्रा.पं.व लोकसभा, विधान परिषदेची आचारसंहिता लागली. सभेची तारीख निश्चित करुन सभा रद्द करावी लागली. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर ३० जूनच्या आत समितीची त्रैमासिक सभा अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रलंबित व नव्याने सादर झालेली प्रकरणे निकालात काढणे गरजेचे आहे. बीपीएलमधील श्रावणबाळ लाभार्थी वगळता संजय गांधी निराधार व नॉन बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्याचे अनुदान खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी यावेळी अनुदान जमा करण्यास विलंब केल्याचे कळते. मे २०१४ चे अनुदान काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित कार्यालयाकडून दिली जाते. बीपीएल श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान संबंधित नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीला तांत्रिकरित्या मंजुरी न मिळाल्याने प्रलंबित असल्याचे समजते. २०१३ मध्ये तत्कालीन महिला तहसीलदाराच्या काळातील बरीचशी प्रकरणे प्रलंबित आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर या अधिकाऱ्यांकडे ही प्रकरणे हाताळली असताना त्यातील बरीच कागदपत्रे गहाळ झाल्याचे बोलले जाते. या संदर्भात समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच ही प्रकरणे नव्याने तपासून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांमार्फत निकालात काढावयाची होती, पण त्या संदर्भातील कार्यवाही अपूर्ण राहिली. याची चौकशी करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)