शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

आश्रमातील सूत कताईतून अनेकांना मिळतोय रोजगार

By admin | Updated: June 23, 2016 01:43 IST

गांधीजींनी आपल्या जीवनात सूतकताईला विशेष महत्व दिले. खादी वस्त्र नसून तो विचार, स्वावलंबन आणि

सेवाग्राम : गांधीजींनी आपल्या जीवनात सूतकताईला विशेष महत्व दिले. खादी वस्त्र नसून तो विचार, स्वावलंबन आणि रोजगाराचे प्रमुख माध्यम मानले. यातूनच चरखा हे स्वातंत्र्याचे प्रतिक बनले. आश्रमात गांधी जयंती आणि पुण्यतिथीला अखंड सूत्रयज्ञ करून बापूंना आदरांजली वाहिली जाते. पण आश्रम व्यवस्थापकांनी अंबर चरख्याच्या माध्यमातून नियमित कताई व रोजगार निर्माण करून बापूंच्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचे काम सुरू केले. आश्रम परिसरातील महादेवभाई देसाई यांच्या निवासस्थानी सूत कताई केंद्र सुरू करण्यात आले. सध्या या ठिकाणी आठ तकब्यांचे सात अंबर चरखे सुरू असून सात जणांना रोजगार प्राप्त झाला आहे. दिवसाला एक महिला ३० ते ३५ गुंड्या काढते. प्रती गुंडी चार रूपये असा दर आहे. सामान्यपणे घरची कामे संपवून एक महिला १२५ ते १५० रू. रोज सहजपणे सध्या प्राप्त करू शकत आहे. सेवाग्राम येथे रोजगाराची अनियमितता आहे. त्यामुळे आश्रमातील सूत कताई केंद्राने सुरू केलेल्या कताई केंद्राचा महिलांना आधार आहे. तसेच बापूंच्या कार्याला पुढे नेण्याचे कामही यामुळे होत आहे. आतापर्यंत महात्मा गांधींची जयंती व पुण्यतिथीलाच सूत कताई करून त्यांचे बापूंचे व्यायचे. पण आता ३६५ दिवस सूत कताईतून बापंूचे सदैव स्मरण केल्या जाते आहे. आश्रमात येणाऱ्या पर्यटक व अभ्यासकांना सूतकताईचे महत्व व ग्रामीण अर्थशास्त्राची माहिती यामुळे मिळत आहे.(वार्ताहर) गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमातील एक मुख्य भाग हा कताईचा होता. खादीला १०० वर्षे पूर्ण झाली झाली आहेत. सूतकताई उपक्रमाचा विस्तार करायचा आहे. कापड तयार करून विक्रीस ठेवण्यात येणार असून यातून रोजगार निर्मिती होत आहे.- जयवंत मठकर, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.सूतकताई नियमित सुरू असून प्रतिसाद चांगला आहे. महिलांना यातून रोजगार प्राप्त झाला आहे. - शेरखॉँ पठाण, व्यवस्थापक, सूतकताई .