शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जिल्हा बॅकेच्या संपत्तीचा लिलाव करुन शेतकऱ्यांना पैसा द्यावा

By admin | Updated: June 6, 2017 01:09 IST

जिल्हा बँकेत अनेक शेतकरी व शेतमजुरांची रक्कम अडकली आहे. ही बँक आता ऊभी होणे शक्य नाही...

रामदास तडस : मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा बँकेत अनेक शेतकरी व शेतमजुरांची रक्कम अडकली आहे. ही बँक आता ऊभी होणे शक्य नाही यामुळे बँकेची चल व अचल संपत्ती लिलावात काढून प्राप्त रक्कमेतून जनतेला त्यांच्या ठेवी वितरीत कराव्या अशी मागणी खा. रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिवाळखोरीत काढली; परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पक्षपात न करता आपल्या सरकारने वर्धेसह इतरही जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या सहकारी बँकाना मदत करून व्यवहार सुरू केले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे, बहुसंख्य ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या रकमा या बँकेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या; परंतु बँक दिवाळखोरीत निघाल्याने जनतेचा पैसा बँकेत अडकल्याचा आरोप खा. तडस यांनी केला आहे.