शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅकेच्या संपत्तीचा लिलाव करुन शेतकऱ्यांना पैसा द्यावा

By admin | Updated: June 6, 2017 01:09 IST

जिल्हा बँकेत अनेक शेतकरी व शेतमजुरांची रक्कम अडकली आहे. ही बँक आता ऊभी होणे शक्य नाही...

रामदास तडस : मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा बँकेत अनेक शेतकरी व शेतमजुरांची रक्कम अडकली आहे. ही बँक आता ऊभी होणे शक्य नाही यामुळे बँकेची चल व अचल संपत्ती लिलावात काढून प्राप्त रक्कमेतून जनतेला त्यांच्या ठेवी वितरीत कराव्या अशी मागणी खा. रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिवाळखोरीत काढली; परंतु भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पक्षपात न करता आपल्या सरकारने वर्धेसह इतरही जिल्ह्यातील दिवाळखोरीत निघालेल्या सहकारी बँकाना मदत करून व्यवहार सुरू केले. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे, बहुसंख्य ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांच्या रकमा या बँकेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या; परंतु बँक दिवाळखोरीत निघाल्याने जनतेचा पैसा बँकेत अडकल्याचा आरोप खा. तडस यांनी केला आहे.