शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:44 IST

सेलू तालुक्यातील जामनी येथील महात्मा सहकारी साखर कारखान्यातील जवळपास ६५० कर्मचारी मागील १५ वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत होते. आ. डॉ. पंकज भोयर यांना त्याची माहिती मिळताच त्यांनीही संबंधितांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य बँकेने २ कोटी ८ लाख ६६ हजार रुपयांचे धनादेश कर्मचाऱ्यांना वितरीत केल्याने कर्मचाºयांची समस्या निकाली निघाली आहे.

ठळक मुद्देआमदारांच्या प्रयत्नानंतर २.८ कोटींचे धनादेश वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील जामनी येथील महात्मा सहकारी साखर कारखान्यातील जवळपास ६५० कर्मचारी मागील १५ वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत होते. आ. डॉ. पंकज भोयर यांना त्याची माहिती मिळताच त्यांनीही संबंधितांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य बँकेने २ कोटी ८ लाख ६६ हजार रुपयांचे धनादेश कर्मचाऱ्यांना वितरीत केल्याने कर्मचाºयांची समस्या निकाली निघाली आहे.महात्मा सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात आल्याने सन २००४-२००५ मध्ये बंद पडला. साखर कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज वाढत गेल्याने कारखाना बँकेने ताब्यात घेतला. तथापि येथील कार्यरत कर्मचारी यांची विविध प्रकारची देणी कारखान्याकडे अडकून पडली. राज्य बँकेने कारखाना लिलावात काढण्याचा निर्णय घेतला. ऊस उत्पादक शेतकºयांचे हित लक्षात घेऊन २००९ मध्ये मे. चिअरफुल अल्टरनेटिव्ह फ्युएल सिस्टीम प्रा.ली.या कंपनीने कारखाना ताब्यात घेतला. बँक व नवीन व्यवस्थापन यांच्या मध्ये झालेल्या करारानूसार बँक फक्त कर्मचारी यांची देणी देईल. इतर देणी देण्याची जबाबदारी कारखाना खरेदीदाराची राहील, अशी अट करण्यात आली; पण बँकेने ठरल्याप्रमाणे कर्मचारीयांची रक्कम देण्याचे टाळले. उलट ११ नोव्हेंबर २०१४ ला कर्मचारी कृती समितीला पीएफ कार्यालयाकडे ३ कोटी रुपये भरण्यात आले, आता आमच्याकडे रक्कम क्षिल्लक नसल्याचे कळवित. राज्य सहकारी बँकेने नकारघंटा दिली. पीडित कर्मचारी यांनी आ. भोयर यांना माहिती देत समस्या समजावून सांगितली. त्यानंतर आ. भोयर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख करीत पाठपुरावा केला. राज्य सहकारी बँक व संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी चार वर्ष सातत्य ठेवले. परिणामी राज्य सहकारी बँकेने ६०० कर्मचाºयांचे २ कोटी ८ लाख ६६ हजार रुपयांचे धनादेश वितरित केले आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर