शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

माणसाने माणसाशी भेदभाव करणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

नयी तालिम समिती परिसरातील शांती भवनात आयोजित राष्ट्रीय युवा संघटनच्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते. गोठूळ शिक्षणप्रणाली ही आनंददायी शिक्षण देणारी आहे. यात धार्मिक, सामाजिक व युवा अशा तीनस्तरावर शिक्षण देऊन कार्य केले जाते. गावातील कार्यपद्धती ही सामूहिक असून निर्णय सहमतीने घेतले जातात. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही मानवी समूह पद्धती केंद्रित आहे.

ठळक मुद्देदेवाजी तोफा : राष्ट्रीय युवा संघटनचे राज्यस्तरीय शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्वातंत्र्य, समता व बंधुता अशी ओळख असणारे गाव म्हणजे लेखामेंढा या गावाने दिल्ली, मुंबईला आमचे सरकार आमच्या गावात, आम्हीच सरकार, असा नारा बुलंद केला. गांधीजींनी मांडलेली ग्रामस्वराज्याची संकल्पना आणि विनोबांनी राबविलेली भूदान चळवळ ही खूपकाही शिकवून गेली. गावातच नव्हे, तर देशात कार्य करायचे असेल तर माणसाने माणसाशी भेदभाव न करता वागले पाहिजे. माणसा-माणसातील भेदभाव चुकीचा आहे, असे लेखामेंढाचे देवाजी तोफा यांनी सांगितले.नयी तालिम समिती परिसरातील शांती भवनात आयोजित राष्ट्रीय युवा संघटनच्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते. गोठूळ शिक्षणप्रणाली ही आनंददायी शिक्षण देणारी आहे. यात धार्मिक, सामाजिक व युवा अशा तीनस्तरावर शिक्षण देऊन कार्य केले जाते.गावातील कार्यपद्धती ही सामूहिक असून निर्णय सहमतीने घेतले जातात. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही मानवी समूह पद्धती केंद्रित आहे. ग्रामदान कायदा १९६४ ला अस्तित्वात आला. एकात एक अनेकात एक ही भावना अधिक प्रभाविपणे अमलात आणल्या गेल्याने गावात एकनिष्ठतेचे मूल्य रूजले. यामुळे लेखामेंढाची ओळख देशात निर्माण झाल्याचे देवाजी तोफा यांनी यावेळी स्पष्ट केले. देवाजी तोफा यांच्याशी डॉ. उल्हास जाजू यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विषयाची मांडणी केल्याने शिबिरार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजावून घेता आला. राज्यातील २० जिल्ह्यातील १५० शिबिरार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत. शिबिराचे संयोजक मनोज ठाकरे असून राज्य संयोजक डॉ. ज्ञानेश वाघमारे यांचे सहकार्य लाभत आहे.