शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुलीमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण ठरतेय चिंतेची बाब

By admin | Updated: June 19, 2014 00:12 IST

देशात किशोरवयीन मुलामुलींची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये असलेल्या रक्तक्षयाचे प्रमाण ५२ टक्के असल्याची बाब समोर

पिंपळखुटा : देशात किशोरवयीन मुलामुलींची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये असलेल्या रक्तक्षयाचे प्रमाण ५२ टक्के असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब चिंतेची असून भावी पिढी अधिक सुदृढ असण्याकरिता आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. यासोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे हा परिणाम असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मुले आणि मुली लवकरच वयात येत असल्याने त्यांना लैंगिक शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे़ या दृष्टीकोनातून शासनाच्या वतीने राज्यात किशोर किशोरीसाठी राबविण्यात येणाऱ्या संवाद आणि सेवा या केंद्राचे नाव बदलून ते आता राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम असे करण्यात आले आहे़शासनाच्यावतीने हा कार्यक्रम राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे़ १० ते १९ या वयोगटातील मुलामुलींची शारीरिक, लैंगिक आणि बौद्धिक वाढ होत असते़ मुलीमध्ये मासिक पाळी सुरू होते़ त्यामुळे या दोन्ही गटात भावनिक, मानसिक, वैचारिक बदल होत असतात़ यावेळी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी पालक, शिक्षक किंवा नातेवाईक मोकळेपणाने त्यांना माहिती देवू शकत नाही़ अर्थातच त्यामुळे या वयात मुलामुलींमध्ये परस्परांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होते़ अनेकवेळा लैंगिक बाबतीत गैरसमजही निर्माण होतात़ त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते़ शासनाकडून होत असलेले प्रयत्न पुरेसे नसल्याने या समस्यात वाढ होताना दिसून येत आहे. शासनाने राज्यभरात किशोरवयीन मुलामुलींना समुपदेशन करण्यासाठी सुमारे १५० मैत्री क्लिनीक केंद्राची स्थापना केली आहे़ या केंद्रात मुलामुलींना मार्गदर्शन करण्यात येते़ तेथे त्यांच्याबद्दल नोंदविण्यात आलेल्या माहितीची गोपनियता ठेवण्यात येते़ आहार, विवाह, गरोदरपन, गर्भपात, प्रजनन संस्थेचे आजार, व्यसनमुक्ती याबाबत सल्ला आणि उपचाराकरिता परिचारिका, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि जज्ज्ञ उपलब्ध असतात़ यासह किशोरवयीन मुलींना आहाराविषयक योग्य माहिती देऊन रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न गरजेचे असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले़(वार्ताहर)