शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कोतवाल नोंदी जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Updated: June 18, 2014 00:21 IST

येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे लागत असल्याने जात प्रमाणपत्र तसेच वंशावळीची माहिती देणारे प्रमाणपत्र सादर करावे लागते, याकरिता विद्यार्थ्यांची

कामे अपूर्ण : प्रमाणपत्रआभावी विद्यार्थ्यांचे नुकसान पिंपळखुटा : येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावे लागत असल्याने जात प्रमाणपत्र तसेच वंशावळीची माहिती देणारे प्रमाणपत्र सादर करावे लागते, याकरिता विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे, परंतु या प्रमाणपत्रांच्या नोंदीच मिळत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. विविध सदर प्रमाणपत्राकरिता कोतवाल वहितील नोंदणीनुसार जातीचे प्रमाणपत्र मिळत असल्याने कोतवाली नोंदी बघाव्या लागतात. पण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांच्या कोतवाली नोंदणीची कागदे जीर्ण झाली आहे. त्यामुळे कोतवाली नोंदीच्या नकला मिळणे दुरापास्त झाले आहे. या कारणाने अनेकांचे शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. याकरिता शासनाने पर्यायी कागदपत्रावरुन जात प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी सध्या पालक करीत आहे.शेकडो वर्षातील वंशावळी तसेच जाती कोणत्या याबाबतच्या नोंदी कोतवालांनी केल्या आहे. सदर नोंदीच्या आधारे जात तसेच वंशावळी प्रमाणपत्र तहसील कार्यालयाकडून दिल्या जात असते. परंतु आर्वी तालुक्यातील कोतवाली नोंद वहीची जिर्णावस्था झाल्याने अनेकांच्या नोंदी गहाळ झाली आहे. कोतवाल नोंदीअभावी दाखले मिळत नाही. याकरिता महसुल प्रशासनाने योग्य निर्णय घेवून जीर्ण झालेल्या नोंदी संगणीकृत करुन अद्ययावत करणे गरजेचे आहे. चातु वर्षात विद्यार्थ्यांना वंशावळी व जात प्रमाणपत्रापासून वंचित ठेवू नये अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होवू शकते याकरिता शासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)