शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

स्फोटातील नुकसान भरपाई अद्याप अप्राप्त

By admin | Updated: December 26, 2016 02:07 IST

पुलगाव येथील दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी मध्यरात्री आग लागून स्फोट झाला. यामुळे लगतच्या

ग्रामस्थ त्रस्त जिल्हाधिकाऱ्यांना साकडे वर्धा : पुलगाव येथील दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी मध्यरात्री आग लागून स्फोट झाला. यामुळे लगतच्या आगरगाव, पिपरी व नागझरी येथील नागरिकांच्या घरांना तडे गेले. सात महिन्यांचा कालावधी लोटूनही ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्वरित नुकसान भरपाई द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलयातच आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा आगरगाव येथील रवींद्र अंदुरकर यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडाराला ३१ मे रोजी मध्यरात्री बॉम्बचे स्फोट झाले. यामुळे सीएडी कॅम्प परिसरातील आगरगाव, पिपरी व नागझरी या गावांना जबर हादरा बसला. यात तीनही गावांतील २५७ कच्ची घरे आणि ३६४ पक्क्या घरांचे नुकसान झाले. तत्सम अहवाल तयार करून पाठविण्यात आला; पण संबंधित विभागाकडून कुठलीही मदत मिळाली नाही. २५७ कच्च्या घरांसाठी ८ लाख २२ हजार ४०० तर ३५४ पक्क्या घरांसाठी १८ लाख ९२ हजार ८०० असे ६२१ घरांसाठी २७ लाख १५ हजार २०० रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी लेखाशीर्ष २२४५-०२७१ अंतर्गत उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्त कार्यालय नागपूर येथे कळविले. ज्या घरांचे नुकसान झाले, त्यांना ७ महिन्यांचा कालावधी लोटूनही भरपाई मिळाली नाही. यामुळे ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. आगरगावच्या रवींद्र अंदुरकर या शेतकऱ्याने मात्र त्वरित भरपाई न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशाराच निवेदनातून दिल्याने खळबळ माजली.(कार्यालय प्रतिनिधी)