शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

जि.प.समोर ग्रामसेवकांचे धरणे

By admin | Updated: July 1, 2014 01:38 IST

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या नाही. यामुळे राज्यात ग्रामसेवकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाने जर मागणी पूर्ण झाली नाही तर काम

वर्धा : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या नाही. यामुळे राज्यात ग्रामसेवकांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाने जर मागणी पूर्ण झाली नाही तर काम राज्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसेवकांनी दिला आहे. या अंतर्गत वर्धेतही जि.प. समोर सोमवारी धरणे देण्यात आले. राज्यात एकूण २७ हजार ९२७ ग्रामपंचायती असून यात वर्धा जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचायती आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी राज्यात ग्रामसेवक संवर्गाने मन लावून केली. राज्यातील ८० टक्के कामे ही ग्रामसेवकांनी केली. असे असताना ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न शासन दरबारी वारंवार मांडूनही सुटले नाहीत. ग्रामसेवक संवर्ग ग्रामसेवक ग्राम पंचायत पातळीवर केंद्राच्या, राज्याच्या १३८ योजनेचे काम करतो. गावात ग्रामसेवक ग्राम पंचायत पातळीवर केंद्राच्या, राज्याच्या १३८ योजनेचे काम करतो. असे असतानाही ग्राम सेवकांच्या समस्या सुटत नाहीत. उलट कामाचा ताण आणि व्याप वाढलेला आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतनश्रेणी एकच असल्यामुळे त्यांना कालबद्ध पदोन्नतीची लाभ सुद्धा मिळत नाहीत. यामुळे स्थगीत केलेले आंदोलन पुन्हा सुरू करून राज्यात काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.(शहर प्रतिनिधी)