शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

संघर्षात्मक आंदोलनापुढे शासनाला झुकावेच लागेल

By admin | Updated: March 11, 2015 01:44 IST

शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट असला तरी संघर्षात्मक कार्य सर्वांनी मिळून करणे गरजेचे आहे. शेतकरी आपल्या दैनिक समस्यांमध्ये गुरफटलेला असतो.

सेवाग्राम : शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट असला तरी संघर्षात्मक कार्य सर्वांनी मिळून करणे गरजेचे आहे. शेतकरी आपल्या दैनिक समस्यांमध्ये गुरफटलेला असतो. सार्वजनिक चर्चेतील सहमतीच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करून संघर्षात्मक आंदोलन केले तर शासनाला झुकावेच लागेल असे मत आपचे कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.सेवाग्राम येथे आयोजित कृषी नीती संमेलनात ते बोलत होते. ते म्हणाले सरकारच्या भूमि अधिग्रहणला तीव्र विरोध घाला पाहिजे. समित्या बनवा, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा व धोका लक्षात घ्या. आंदोलनाचे स्वरूप तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपल्या मनोगतात जे. सी. जेकब म्हणाले, शेतकरी प्रतिनिधींचे संगठन सर्व संमतीने बनावे. शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि मुल्यांबाबत कशा प्रकारे काम करायचे हे ठरविण्याजी गरज आहे. शेतीमध्ये मोठ्या कंपन्यांचा प्रवेश धोकादायक ठरत असल्याने बाजारमुक्तीचा विचार होणे गरजेचे आहे. समारोप प्रसंगी सभा होवून राष्ट्रीय समन्वय समिती गठीत करण्यात आली. यात विजय जावंधिया, विवेकानंद माथने, लिंगराज, राकेश टिकैत, बलविरसिंह, राजेवार, सुखदेवसिंह, विपीन पटेल, जे. सी. जेकब, ज्ञानसिंह, अनंत जोशी, रणसिंह आर्य, सत्यप्रकाश भारत, मुझफ्फर भट, पारसनाथ साहू, हरपालसिंह यांचा समावेश आहे. मसूदा समितीमध्ये पाच जणांचा समावेश असून पुढची बैठक गुजरात राज्यात ठरली आहे. मसूदा समिती अहवाल पुढल्या बैठकीत सादर करून रणनीती आखून शेतकऱ्यांची नवीन नीती ठरणार आहे.(वार्ताहर)