शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

संगणकीकृतऐवजी हस्तलिखित सात-बारा द्या

By admin | Updated: May 1, 2015 01:44 IST

शेतकऱ्यांना हस्तलिखित सात बारा मिळावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

हिंगणघाट : शेतकऱ्यांना हस्तलिखित सात बारा मिळावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्यांना सात बारा हा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश निघाला असून एका दिवसात मिळणारा सातबारा यापुढे शेतकऱ्यांना तीन ते चार महिन्यानंतर मिळणार आहे.निवेदन सादर करताना किसान अधिकार अभियानचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. तलाठ्याने संबंधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहितीची सीडी तयार करून ती आॅनलाईन पद्धतीने संगणकीकृत करून त्याद्वारे सात बारा देण्यात येणार आहे. हा आॅनलाईन पद्धतीने दुरूस्त झालेल्या खसरा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शेतकरी पुढील महिन्यापासून नवीन हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवीन हंगामात बँकेकडून कर्ज घ्यावे लागल्यास आॅनलाईन सात बारा शेतकऱ्यांना वेळीच मिळाला नाही तर कर्ज मिळण्यात अडचण येणार आहे. शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित सात बारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानने यावेळी निवेदनातून केली. यावेळी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)