शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

गांधीजींचा अपमान सहन केला जाणार नाही

By admin | Updated: January 17, 2017 01:05 IST

खादी ग्रामोद्योग प्रकरणावर हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी गांधीजी बद्दल बेजबाबदार व अपमानजनक वक्तव्य करून गांधीजींचा अपमान केला आहे.

निवेदनातून सामाजिक संघटनांनी व्यक्त केला संतापहिंगणघाट : खादी ग्रामोद्योग प्रकरणावर हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनी गांधीजी बद्दल बेजबाबदार व अपमानजनक वक्तव्य करून गांधीजींचा अपमान केला आहे. ज्या मुळे देशातील नागरिक दु:खी झाले असून तसा रोष येथील नागरिकांनी निवेदनातून व्यक्त केला. जिल्हाधिकारी यांना सादर केलेले निवेदन येथील उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांनी स्वीकारले. भारताची ओळख ही महात्मा गांधींचा देश म्हणून असताना त्याच देशात त्यांचा अपमान आता सहन केला जाणार नाही. अहिंसेच्या ताकदीची जाणीव ठेवावी असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला. निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, सर्वोदयी रमेश झाडे, पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर, लोकसाहित्य परिषदेचे सचिव ज्ञानेश चौधरी, गांधी विचार प्रचारक प्रा. अभिजित डाखोरे, सतीश चौधरी, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे गजानन कारामोरे, अभि साबळे आणि विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)