शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

गांधीजींच्या चरख्यावर पोळ्यासाठी बैलाचे खास वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 15:45 IST

पोळ्याच्या सणात शेतकºयांकडून बैलांसाठी वेसण, चवळे, मटाट्या याची प्रत्येक पोळ्याला खरेदी होते. प्रत्येक पोळ्याला बदलली जात असलेली वेसण वर्धेतील काही कारागिरांकडून महात्मा गांधी यांनी दिलेल्या चरख्याच्या माध्यमातून होत आहे.

ठळक मुद्देसूत कताईला आजही महत्त्व मागणी घसरल्याने अनेकांनी सोडला व्यवसाय

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :पोळ्याच्या सणात शेतकºयांकडून बैलांसाठी वेसण, चवळे, मटाट्या याची प्रत्येक पोळ्याला खरेदी होते. प्रत्येक पोळ्याला बदलली जात असलेली वेसण वर्धेतील काही कारागिरांकडून महात्मा गांधी यांनी दिलेल्या चरख्याच्या माध्यमातून होत आहे.ग्रामोद्योगाची शिकवण देणाºया महात्मा गांधी यांचा वारसा लाभलेल्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), सेलू तालुक्यातील महाबळा या गावांत हा व्यवसाय करणाºया कुटुंबांचा समूह आहे. पोळ्याच्या दोन महिन्याच्या पूर्वीपासूनच या कामाला प्रारंभ होतो. यात एक परिवार साधारणत: ३०० किलो सुताची कताई करून वेसण तयार करतो. यानंतर त्याला विविध रंगात रंगवून त्याचा पुरवठा करतो. आज बैलांची संख्या तुलनेत रोडावल्याने हा व्यवसाय मोडकळीस येत असल्याचे कारंजा येथील व्यवसायिक दिनेश चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पोळ्याच्या सणाकरिता लागणाºया वेसणाची तयारी दोन महिन्यापूर्वी सुरू होते. वेसण तयार करण्याकरिता महात्मा गांधी यांच्या चरख्याचा आजही वापर होत आहे. एका धाग्यापासून तब्बल १२ एमएमच्या दोरापासून तीन फूट लांबीचा दोरखंड म्हणजे वेसण तयार होते. वेसणाची एक जोडी बनवायला तब्बल चार तास परिश्रम घ्यावे लागतात.- पीर महम्मद, वेसण निर्माते, कारंजा (घाडगे)