शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

डॉक्टर दाम्पत्याची ‘आस्था’ ठरली प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:58 IST

दहावी सीबीएसईच्या परीक्षेत डॉक्टर दाम्पत्याची आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण संपादिता करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर हिंगणघाट सिया मानधनिया व वर्धेच्या आदित्य डोर्लीकर या दोघांनी ९७.८ टक्के गुण मिळाल्याने ते द्वितीय स्थानी राहिले. तर कौस्मिन गोटे हा ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आला आहे.

ठळक मुद्देदहावी सीबीएसई परीक्षेत सिया व आदित्य द्वितीय!

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दहावी सीबीएसईच्या परीक्षेत डॉक्टर दाम्पत्याची आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण संपादिता करून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर हिंगणघाट सिया मानधनिया व वर्धेच्या आदित्य डोर्लीकर या दोघांनी ९७.८ टक्के गुण मिळाल्याने ते द्वितीय स्थानी राहिले. तर कौस्मिन गोटे हा ९७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय आला आहे.दहावी सीबीएसई परीक्षेत भुगाव येथील भवन्स् लॉयड्स विद्यालयातील आस्था बकाने हिने ९८.६० टक्के गुण घेतले. ती शाळेतून प्रथम आली आहे. तर आदित्य डोर्लीकर याने ९७.८ टक्के व कौस्मिन गोटे यांने ९७ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे. सेलूकाटे येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील विद्यार्थी फैझान अब्दुल शेख याने ९६.८ टक्के तर आस्था डबले हिने ९६.६ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम व द्वितीय येण्याचा मान पटकाविला आहे.स्कूल आॅफ स्कॉलर शाळेतील गॉडवीन शेलॉम याने ९६.०० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा बहूमान पटकाविला. अग्रगामी कॉन्व्हेंट स्कूल म्हसाळा या शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. येथे ९६ विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईची परीक्षा देत घवघवीत यश संपादीत केले आहे. या शाळेतील रितू कृपलानी ९६ टक्के गुण घेत प्रथक आला आहे.न्यू इंग्लिश अ‍ॅकडमी आॅफ जिनीयस वर्धाच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत धवघवीत यश संपादीत केले आहे. या शाळेतील विधी डेकाटे हिने ९६.८ टक्के, नेहा वरघने हिने ९४.२ टक्के, मृनाल येऊलकर याने ९४.२ टक्के व श्रेया कावरे हिने ९२.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त केले.जय महाकाली शिक्षण संस्थाद्वारा संचालीत गांधी सिटी पब्लिक स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी पास झाले. येथील राधा महेश तेलरांधे हिने ९६.४ टक्के गुण घेत शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला. या शाळेतील १२६ विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईची परीक्षा देत घवघवीत यश संपादीत केले. चन्नावार ई विद्या मंदिरचा निकाल १०० टक्के लागला असून रोहन राठी याने ९३.६ टक्के, विनय कोकाटे ९३.००, भाविक अरोरा ९२.६ टक्के गुण घेऊन अनुक्रमे शाळेतून द्वितीय व तृतीय आले आहे.हिंगणघाट येथील गिरधारीलाल मोहता विद्या मंदिरचा निकाल १०० टक्के लागला आहे. येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. सीया मानधनिया हिने ९७.८ टक्के, इशान हिवंज याने ९६.६ टक्के तर गौरी टिबडेवाल हिने ९६.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला. तर येथीलच सेंट जॉन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. येथील विद्यार्थी देवयानी हनोते याने ९६ टक्के, हिमांशु मुडे, ९५.८ टक्के तर यशश्री कुकडे हिने ९५ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे.पुलगाव येथील गांधी सिटी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. असे असले तरी येथीलच केंद्रीय विद्यालयाची रुचा दिघडे हिने ९५.६ टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. केंद्रीय विद्यालयातील ६७ विद्यार्थ्यांपैकी ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयातील शक्ती झांझरी ९४.४ टक्के, अनुज महेश चौधरी ९३.२ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत. तर गांधी सिटी पब्लिक स्कूल मधील श्रद्धा सिदुरकर हिने ९५ टक्के, वरूण धामोडे याने ९२ टक्के, अनुष्का पाटणी हिने ९१ टक्के गुण घेऊन शाळेतून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान पटकाविले आहे.आर्वीच्या तपस्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसईच्या परीक्षेत घवघवीत यश संपादीत केले. अनुज भटकर हा शाळेतून पहिला आला आहे. तर द्वितीय स्थानी समान गुण घेऊन रोहण वानखेडे व प्रथमेश काटकर राहिला. तसेच ९२ टक्के गुण घेऊन संकेत अघम हा तृतीय स्थानी राहिला आहे. एकूणच दहावी सीबीएसई दहावीच्या निकालात जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान मुलीने पटकाविला आहे.