शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक

By admin | Updated: December 8, 2015 02:45 IST

येथील बाजार समितीत खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलेला दर जिनिंगमध्ये गेल्यानंतर देण्यास व्यापाऱ्यांकडून

हिंगणघाट : येथील बाजार समितीत खरेदीच्या वेळी सांगण्यात येत असलेला दर जिनिंगमध्ये गेल्यानंतर देण्यास व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा खळबळजनक प्रकार हिंगणघाट बाजार सिमतीत उजेडात आला आहे. कापूस जिनिंगमध्ये गेल्यानंतर व्यापाऱ्यांकडून दर्जाबाबत वाद उपस्थित करून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे, असे निवदेन काही शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांना सादर केले. जिल्ह्यातील मोठी व शेतकऱ्यांच्या हिताची बाजार समिती म्हणून हिंगणघाट बाजार समितीची ओळख आहे. यामुळे येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहेत. येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा व्यापाऱ्यांनी नवाच प्रकार सुरू केला आहे. बाजार समितीत एका दरात कापूस खरेदी करायचा, यानंतर सदर कापूस जिनिंगवर गेला असता त्यांच्या दर्जाबाबत कारण काढत शेतकऱ्यांची वाद घालत त्याला कमी पैसे देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. हा प्रकार वाढत असून यावर आळा आणण्याकरिता बाजार समितीत ग्रेडर आणावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शिवाय शेतकऱ्यांपासून खरेदी केलेला शेतमाल व्यापाराचा होत असल्याने तो गाडीतून काढण्याची जाबाबदारी व्यापाऱ्याची असताना व्यापारी त्याचे पैसे शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. या समस्यांकडे तीन दिवसात निर्णय, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवदेन देणाऱ्यांनी दिला आहे. यावेळी छत्रपती रामराव वादाफळे, प्रशांत वादाफळे, अंकित दारूंडे, पवन बावणे, गणेश दारूंडे, रघुनाथ दारूंडे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)