शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By admin | Updated: August 5, 2014 23:50 IST

मागील वर्षी अतिवृष्टीने पिके बुडाली. यंदा पावसाच्या विलंबाने दुबार-तिबार पेरणी झाली. त्यातही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. यात शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मदत देण्यात यावी,

समुद्रपूर : मागील वर्षी अतिवृष्टीने पिके बुडाली. यंदा पावसाच्या विलंबाने दुबार-तिबार पेरणी झाली. त्यातही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. यात शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मदत देण्यात यावी, या मागणीकरिता तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवदेन तहसीलदारांना सादर दिले. निवेदनात, ओल्या दुष्काळासह पुरात गेलेल्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. पीक विम्याची रक्कम एकाचवेळी देण्यात यावी. खरीप हंगाम कोरडा गेल्यामुळे शेकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सुविधा व सर्पदंशाकरिता लस पूरविण्यात यावी. तहसील चौकातील प्रवासी निवाऱ्यात स्वच्छतागृह बांधून देण्यात यावे. या मागण्यांचा समावेश होता. मोर्चात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, सुभाष चौधरी, अतुल गुजरकर, कोमल बानाईत व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)