शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीवर धडक

By admin | Updated: September 7, 2016 01:07 IST

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना ओलीत करून पिक जगविण्याची कसरत करावी लागत आहे.

कृषी पंपाला १२ तास वीज देण्याची मागणीवर्धा : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना ओलीत करून पिक जगविण्याची कसरत करावी लागत आहे. अशात ऐन ओलिताच्या वेळी महावितरणद्वारे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सलग १२ तास वीज पुरवठ्याच्या मागणीकरिता मंगळवारी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.या आंदोलनातून तुटलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने मृत्यू झालेल्या जनावरांचा मोबदला देण्यात यावा, कंपनीत रिक्त असलेली पदे भरण्यात यावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. तळेगाव (टा.) येथे दोन महिन्यापासून वीज अभियंत्याचे रिक्त पद भरण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी मिलिंद भेडे, प्रशांत इंगळे तिगावकर, जयंत कावळे, जयंत येरावार, ज्ञानेश्वर ढाले, मनोज तरारे, हेमंत मंगरूळकर आदी शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)आंदोलनात भाजपाचेच पदाधिकारी महावितरणच्या बोरगाव येथील कार्यालात शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करण्यात आले. येथे शेतकरी कमी भाजपाचे पदाधिकारीच अधिक होते. दोन दिवसांपूर्वीच उर्जामंत्र्यांनी वर्धेत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केला. त्यानंतरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. यामुळे त्यांचा त्यांच्याच मंत्र्यांच्या वक्तव्यावर विश्वास नसल्याची चर्चा कार्यालयात जोरात होती.