शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीवर धडक

By admin | Updated: September 7, 2016 01:07 IST

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना ओलीत करून पिक जगविण्याची कसरत करावी लागत आहे.

कृषी पंपाला १२ तास वीज देण्याची मागणीवर्धा : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना ओलीत करून पिक जगविण्याची कसरत करावी लागत आहे. अशात ऐन ओलिताच्या वेळी महावितरणद्वारे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सलग १२ तास वीज पुरवठ्याच्या मागणीकरिता मंगळवारी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.या आंदोलनातून तुटलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने मृत्यू झालेल्या जनावरांचा मोबदला देण्यात यावा, कंपनीत रिक्त असलेली पदे भरण्यात यावी, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. तळेगाव (टा.) येथे दोन महिन्यापासून वीज अभियंत्याचे रिक्त पद भरण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी मिलिंद भेडे, प्रशांत इंगळे तिगावकर, जयंत कावळे, जयंत येरावार, ज्ञानेश्वर ढाले, मनोज तरारे, हेमंत मंगरूळकर आदी शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)आंदोलनात भाजपाचेच पदाधिकारी महावितरणच्या बोरगाव येथील कार्यालात शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करण्यात आले. येथे शेतकरी कमी भाजपाचे पदाधिकारीच अधिक होते. दोन दिवसांपूर्वीच उर्जामंत्र्यांनी वर्धेत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केला. त्यानंतरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. यामुळे त्यांचा त्यांच्याच मंत्र्यांच्या वक्तव्यावर विश्वास नसल्याची चर्चा कार्यालयात जोरात होती.