शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

पीक विमा योजना लागू करावी

By admin | Updated: July 18, 2014 00:17 IST

राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर व सोयाबीन पिकांसाठी कृषी विमा उतरविला होता. मागील वर्षी खरीप हंगामात मुसळधार पाऊस पडल्याने

वर्धा : राष्ट्रीय पीक विमा योजनेअंतर्गत समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर व सोयाबीन पिकांसाठी कृषी विमा उतरविला होता. मागील वर्षी खरीप हंगामात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे पिकांची आणेवारी पन्नास पैशाच्या आत व उंबरठा उत्पन्न साठ पैशाच्या आत आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता या तालुक्यात राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यात १२ हजार ९२३ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मात्र यापैकी अनेकांना मागील वर्षीच्या नुकसानीकरिता अद्याप अनुदान मिळाले नाही. योजनेच्या लाभापासून वंचीत शेतकरी शासनाकीय कार्यालयात जाऊन पाठपुरावा करीत होते. मात्र त्यापैकी केवळ १९१ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. उर्वरित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढले. शेतीमधून लाभ न मिळालने हे कर्ज आता कसे भरावे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. विम्याचा लाभ मिळेल या आशेने शेतकरी कार्यालयात जातात. मात्र पदरी निराशाच येते. अतिवृष्टीमुळे आधीच त्यांना नुकसान सोसावे लागले. त्यातही शासनाकडून मदत मिळत नाही. पीक विमा करुनही शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले. राष्ट्रीय पीक विमा योजना लागू करावी अशी मागणी सौरभ तिमांडे यांच्यासह शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातून केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)