शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

कापूस फुटला; पण मजुरांची वाणवा

By admin | Updated: January 18, 2015 23:16 IST

खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व कपाशीने शेतकऱ्यांना पूरते हैराण केले़ निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीन गेले व हमीभाव कमी असल्याने कापूसही परवडेना झाला़

वर्धा : खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व कपाशीने शेतकऱ्यांना पूरते हैराण केले़ निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीन गेले व हमीभाव कमी असल्याने कापूसही परवडेना झाला़ त्यातच शेतात कापूस आहे; पण मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईच्या काळात नवीनच संकटाला तोंड द्यावे लागत आहे़खरीप हंगामातील कापूस हे पीक महत्त्वाचे मानले जाते़ ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात आजही हिरवीकंच कपाशीची झाडे आहेत़ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे डौलदार पीक दिसते़ शेतातील कपाशीच्या झाडांना कापूसही फुटला आहे; पण वेचाईची कामे करण्यासाठी मजूरच मिळेणा झाला आहे़ पुर्वी दसरा-दिवाळीच्या कालावधीत शेतात कापूस फुटत होता; पण यंदा वातावरण बदलाने दिवाळीनंतर कापसाची वेचाई सुरू झाली़ कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस एक-दोन वेच्यातच संपुष्टात आला; पण ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात आजही कापूस फुटलेला दिसून येतो़ शेतकरी आर्थिक टंचाईत असतानाही मजुरांचा शोध घेत कापसाचा वेचा करण्याचा प्रयत्न करीत आहे़ यात वाढती मजुरी आणि मजुरांची टंचाई या संकटांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे़ एका मागून एक येणारी संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्यसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे़(कार्यालय प्रतिनिधी)