शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
2
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
3
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
4
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
5
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
6
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
7
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
8
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
10
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
11
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
12
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
13
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
14
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
15
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
16
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
18
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
19
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
20
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन

स्वातंत्र्यलढ्यात योगदान; सैनिकांना मान- सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा दिल्यानंतर देशभरात स्वातंत्र्यलढ्याची क्रांतिकारक वाटचाल सुरू झाली. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणाची आहुती द्यावी लागली.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होत आहे. हा दिवस भारतीयांना अनुभवता यावा याकरिता अनेकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्यांची पहाट आपल्या नशिबी आली. या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नी यांना आजही शासन प्रशासनाकडून मान-सन्मान दिला जातो. तो पुढेही कायम राहावा, याकरिता सर्वांनी प्रयत्नशील असण्याची गरज आहे.सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा दिल्यानंतर देशभरात स्वातंत्र्यलढ्याची क्रांतिकारक वाटचाल सुरू झाली. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणाची आहुती द्यावी लागली. स्वातंत्र्यानंतर या सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासनाने दखल घेऊन त्यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ सन्मानपत्र देण्यात आले. यासोबतच त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांनी दिलेल्या लढ्यानुसार राज्य शासनाकडून दरमहा १० हजार रुपये पेन्शन तर केंद्र शासनाकडून दरमहा ३१ हजार १०० रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तर ३६ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या विधवा पत्नी हयात आहेत. या सर्वांना शासनाच्या पेन्शन योजनेसह स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिनी प्रशासनाकडून मान, सन्मानही दिला जातो. आज स्वातंत्र्यदिनी या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची आठवण होते क्रमप्राप्त आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन