शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

आजनसरा रस्त्याचे बांधकाम करा

By admin | Updated: June 5, 2017 01:06 IST

वर्धा येथून आजनसरा देवस्थानकडे जाण्याऱ्या डांबरी रस्त्याचे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून बांधकाम करण्यात आले.

डांबरीकरणाची प्रतीक्षा : भाविकांना मनस्तापलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : वर्धा येथून आजनसरा देवस्थानकडे जाण्याऱ्या डांबरी रस्त्याचे पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून बांधकाम करण्यात आले. गत चार-पाच वर्षात या रस्त्याची कोणतीच डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले झाले. या मार्गावरील काही गावाचे सांडपाणी डांबरी रस्त्यावरून वाहत असल्याने येथे गटार साचले आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी भाविकांतून होत आहे.आजनसरा देवस्थानाकडे जाणारे भाविक अनेकदा या गटारात अडखळून पडले आहे. या मार्गावर दुचाकीने जाताना अपघात अधिक होतात. तर चारचाकी वाहने खड्ड्यात किंवा चिखलात फसल्याच्या घटना घड्ल्या आहे. त्यामुळे गावातील सांडपाण्याची योग्य व्यवस्था लावून रस्त्याची तातडीने डागडुजी करणे गरजेचे झाले आहे. टाकळी नंतर आजनसरा जवळचा नाल्यावरील पुलाची डागडुजी करण्याची मागणी आहे. या पुलाचा परिसर खचलेला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराला रस्त्याचा अंदाज आला नाही तर खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो. या दुरुतीकडे दुर्लक्ष केले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी यांना ग्रामस्थ व भाविकांनी वारंवार निवेदन दिले आहे. आजनसरा देवस्थानाकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेकरिता येथील रस्त्याची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी मजबुतीकरण होण्याची गरज असताना दुर्लक्ष केल्याने रस्त्याची दैनावस्था कायम आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना भाविक तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.