शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बसफेरीच्या मागणीसाठी अडवली बस

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

तीन वर्षांपासून हिंगणघाट ते कवठा बसफेरीच्या मागणीसाठी विद्यार्थी वारंवार निवेदने देत आहेत;

समुद्रपूर : तीन वर्षांपासून हिंगणघाट ते कवठा बसफेरीच्या मागणीसाठी विद्यार्थी वारंवार निवेदने देत आहेत; पण राज्य परिवहन महामंडळ टाळाटाळ करीत असून वेळकाढू धोरण अवलंबित आहे़ यामुळे प्रहार संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेत बुधवारी रस्तारोको आंदोलन केले़ हिंगणघाट आगाराची बस अडवून धरताच गुरुवारपासून बसफेरी सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले़ यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले़स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६८ वर्षानंतरही कवठा, किन्ही या गावात बसफेरी सुरू झाली नाही़ शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना पाच किमीची पापपीट करीत निंभा येथे जावे लागते. नागरिकांना दुचाकी वा पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो़ ही अडचण लक्षात घेत प्रहार संघटनेने १९ डिसेंबर १३ रोजी हिंगणघाट-कवठा किन्ही बसफेरी सुरू करण्याची मागणी केली़ याबाबत हिंगणघाट आगार प्रमुखांना निवेदन दिले़ यानंतर निंभा ते कवठा रस्ता नादुरूस्त असल्याचे व गावात बस पलटविण्यास अपुरी जागा असल्याने बसफेरी सुरू करता येणार नाही, असे कळविण्यात आले. गतवर्षी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत निंभा ते कवठा किन्ही पक्क्या रस्त्याचे बांधकाम झाले. प्रहार संघटना व ग्रामस्थांनी गावातील कचरा साफ करीत बस पलटविण्यासाठी जागा केली. पुन्हा ६ जानेवारी १५ रोजी त्रुटींची पुर्तता केल्याचे पत्र विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ वर्धा येथे देण्यात आले. तेव्हा दर, टप्पा ठरविल्यावर बसफेरी सुरू होईल, असे सांगण्यात आले; पण हे आश्वासन पाळले नाही. यानंतर पुन्हा निवेदने देण्यात आली; पण कारवाई न झाल्याने अखेर बुधवारी बस अडवून धरण्यात आली़ या आंदोलनात तालुकाध्यक्ष देवा धोटे, प्रवीण जायदे, शरद काटुके, योगेश भेंडे, प्रशांत धोबे, अश्विन धाके, गोलू पन्नासे, मनोहर हिवरकर, आशिष नागपुरे, सचिन फाळेकर, आकाश राऊत तसेच गावातील महिला, पुरुष व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)