शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

नाल्याला मानवी कचऱ्याचा विळखा

By admin | Updated: July 13, 2016 02:54 IST

मानवी कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. खाली भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे.

प्रवाह अवरुद्ध : कठडे नसल्याने नाला ठरतोय धोक्याचा वर्धा : मानवी कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. खाली भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे कधीकाळी प्रवाही असलेले मोठमोठे नालेही आज आपले अस्तित्व हरवून बसले आहे. शहरानजीक नालवाडीजवळ असलेल्या एका नाल्यावर वाढत चाललेला मानवी कचरा त्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध करीत आहे. पवनार मार्गावर नालवाडी परिसरात वाहणारा नाला हा बारमाही वाहता असतो. या नाल्यावर नालवाडी भागात पूलही बांधण्यात आला आहे. या पुलाला कठडे नसल्याने हा भाग आधीच धोक्याचा ठरत आहे. पण या काही वर्षांत आसपासच्या परिसरातील मानवी कचरा या नाल्यात वरून फेकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. हा नाला पुढे वरूड शेतशिवारांमधून वाहतो. यामुळे वरूड भागातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास यामुळे मदतही होते. या नाल्यावर मासेमारीही केली जाते. पण शहराचा विस्तार नाल्यापर्यंत येऊन टेकल्याने कधी काळी रानवाटांमधून वाहणारा हा नाला आज शहरी वस्तीत आला आहे. परिसरातील मानवी कचरा या नाल्यात फेकला जात आहे. यात प्लास्टिकचाच भरणा जास्त असल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध होत आहे. नाल्यावर सर्वत्र प्लास्टिक कचरा पसरला आहे. यामुळे पाणी पुढे वाहून जाण्यास अवरोध होतो. सबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत नाल्याचा नैसर्गिक प्रवाह विस्तारित करण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)