शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वाचनाने समृद्ध व बोलके होण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतिशील झाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 23:52 IST

वाचनाने माणसे समृद्ध होतात. माणसे बोलकी होतात; पण केवळ उत्कृष्ट बोलून चालणार नाही ती कृतिशील झाली पाहीजे. साहित्य निर्मिती करणाऱ्यांनी साहित्यावर बोलले पाहिजे. शिवाय आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली पाहिजे.

ठळक मुद्देशेख हाशम : ग्रंथोत्सव व ग्रंथजत्रा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाचनाने माणसे समृद्ध होतात. माणसे बोलकी होतात; पण केवळ उत्कृष्ट बोलून चालणार नाही ती कृतिशील झाली पाहीजे. साहित्य निर्मिती करणाऱ्यांनी साहित्यावर बोलले पाहिजे. शिवाय आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली पाहिजे. आपला समाज बोल घेवड्यांचा नाही तर कर्तृत्वान कार्यकर्त्यांचा बनला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य शास्त्राचे अभ्यासक व लेखक प्रा. शेख हाशम यांनी ग्रंथोत्सव व ग्रंथजत्रा कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात केले.व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, ग्रंथालय संघाचे कार्यवाह डॉ. गजानन कोटेवार, जिल्हा ग्रंथपाल अस्मिता मंडपे, सुधीर गवळी, अरुणकुमार हर्षबोधी यांची उपस्थिती होती.शासकीय ग्रंथालयात असणाºया अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी घडले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करुन सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत कार्यरत झाले आहेत. म्हणुनच ज्ञानार्जनाची संधी देणारी ही ग्रंथालये व अभ्यासिका समृद्ध झाल्या पाहिजे असेही हाशम यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार प्राप्त केलेल्या सावंगी (मेघे) येथील विदर्भ ग्रामीण विकास ग्रंथालयाचा सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय जिल्हा ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन शासनाच्या विविध विभागात नियुक्ती मिळालेले विद्यार्थी मंगेश निकोडे, सुप्रिया खैरकर, सतीश सीरसे, प्रवीण धनवीज, पीयूष कांबळे, शैलेश चव्हाण, अमोल सोनटक्के, विजय तुरणकर, मनोज फलमाळी, पंकज पानतावणे, दीपक बोंबले, अमर नगराळे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सुषमा पाखरे यांनी केले तर आभार अरुणकुमार हर्षबोधी यांनी मानले.