शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

भयमुक्त समाजासाठी प्रयत्न

By admin | Updated: October 22, 2015 03:49 IST

समाजात शांतता कायम ठेऊन नागरिकांना अभय देण्याचे कार्य पोलीस प्रशासन करतात. मात्र पोलिसांबाबत असलेल्या

श्रेया केनेल्ल वर्धासमाजात शांतता कायम ठेऊन नागरिकांना अभय देण्याचे कार्य पोलीस प्रशासन करतात. मात्र पोलिसांबाबत असलेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवाद लोप पावतो. यामुळे गुन्हे अधिक प्रमाणात घडतात. पोलिसांना मित्र म्हणून स्वीकारले जाऊन भयमुक्त समाजाकरिता प्रयत्नरत असलेल्या पोलीस उपअधीक्षक स्मिता पाटील आहेत आजची स्त्री शक्ती. कृषी अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर स्मिता पाटील यांनी स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. यातही पोलीस प्रशासनातील सेवेला त्यांची पसंती असल्याने त्या दिशेने तयारी सुरू केली. यात घरातील वातावरण पुरक असल्याने त्यांनी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. मूळच्या सोलापूरकर असलेल्या स्मिता यांचे शिक्षण नागपूर, अकोला येथे झाले. परिविक्षाधीन अधिकारी म्हणून त्यांची वर्धा येथे नियुक्ती झाली होती. याकाळात त्यांनी दारूबंदी मोहीम धडाक्यात राबविली. कारवाई करताना आलेल्या अडचणीवर तेवढ्याच हिमतीने मात केली. गुन्हेगारांवर कारवाई करताना त्यांनी कधीच कच खाल्ली नाही. मोक्का अंतर्गत कारवाई करुन प्रसंगी गोळीबारही केला. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालणे, महिला सशक्तीकरण, सामाजिक सलोखा, पोलिसांचे मनोबल उंचावण्याकरिता विविध उपक्रम राबविणे या क्षेत्रातही त्या सक्रीयपणे कार्यरत आहे. वाचनाची आवड जोपासताना त्या पाकशास्त्रातही नवनवीन प्रयोग करण्यासाठी उत्सुक असतात. सोपविलेली जबाबदारी अंगीभूत क्षमतेसह पार पाडण्याचा त्या नेहमी यशस्वी प्रयत्न करतात.