शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

समाधानकारक पावसानंतर शेतीच्या कामाला वेग

By admin | Updated: June 29, 2017 00:28 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने शेती कामाला वेग आला आहे.

शेतकरी सुखावला : २३ टक्के पेरण्या आटोपल्या लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात गत दोन दिवसात समाधानकारक पाऊस झाल्याने शेती कामाला वेग आला आहे. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १३६.२५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. २३ जूनपर्यंत जिल्ह्यात २३ टक्के पेरण्या आटोपल्या असून पावसानंतर सोयाबीन, कापूस लागवडीला वेग आला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी शेती कामाला लागला आहे. २८ जूनपर्यंत गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात सरासरी १३. ४७ टक्के पाऊस झाला होता. यंदा यात वाढ झाली असून सरसरी १४.८० टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गत वर्षी १२३.९९ मि.मी. तर यंदा १३६.२५ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. झाला आहे. जिल्ह्यात आज काही भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रखडलेली सोयाबीनची पेरणी जोरात सुरू झाली आहे. येत्या दिवसात येणाऱ्या पावसाचा पिकांना लाभ व्हावा याकरिता शेतकऱ्यांनी यंत्राच्या सहायाने पेरणी करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.