शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जलवाहिनी फुटून आठवडा झाल्यानंतर दुरूस्तीस सुरुवात

By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणेकरांवरही पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असूनही वाया जाणार्‍या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लुईसवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी ७५० एमएल व्यासाची जलवाहिनी फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. परिसरात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्यात टाळाटाळ केल्याचे आणि त्यामुळेच विलंब झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणेकरांवरही पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असूनही वाया जाणार्‍या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लुईसवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी ७५० एमएल व्यासाची जलवाहिनी फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. परिसरात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्यात टाळाटाळ केल्याचे आणि त्यामुळेच विलंब झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
ही भूमिगत जलवाहिनी टेमघरहून आली आहे. ४ सप्टेंबरला ती फुटल्याचे ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळविण्यात आले. परंतु हा परिसर द्रुतगती मार्गावर असल्याने येथे काम करायचे झाल्यास त्याला ठाणे वाहतूक शाखेची परवानगी घ्यावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार या विभागाने त्यांच्याकडे परवानगी मागितली असता हा रस्ता वाहतुकीचा असल्याने ज्या दिवशी कमी वाहतूक असेल त्याच दोन दिवसांत या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घ्या असे त्यांनी सांगितले. त्यानुसार या कामासाठी १२ आणि १३ सप्टेंबर हे दोन दिवस निश्चित करण्यात आले होते. वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, हा रस्ता वर्दळीचा असल्याने आम्ही ज्या दिवशी वाहतूक कमी असेल त्यादिवशी या जलवाहिनीचे काम हाती घ्या असे ठाणे महापालिकेला सांगितले आहे. (प्रतिनिधी) - फोटो आहेत.