शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

नागपूर : श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा! आता ३० टक्के सवलतीत करा मेट्रोतून प्रवास 

मुंबई : ७० हजार विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवले जाणार प्रदर्शन

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांना ऐनवेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण, काय निर्णय घेणार? राजकीय वर्तुळाचं लक्ष

राष्ट्रीय : Ram Mandir: २२ तारखेला अयोध्येत खेळाडूंचा मेळावा! कोणाकोणाला मिळालं निमंत्रण, जाणून घ्या?

पुणे : पुण्यात काँग्रेसही करणार प्रभूरामाची महाआरती- मोहन जोशी

मुंबई : गायकांच्या ओठी सजला रामनामाचा सूर! प्राणप्रतिष्ठेच्या वातावरणात गायक-संगीतकारांना नवीन रामगीतांची मोहिनी

भक्ती : छत्रपती शिवाजी महाराजही होते थोर रामभक्त; इतिहासात सापडतात त्याचे अनेक पुरावे!

राष्ट्रीय : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत चुकीची माहिती पसरवू नका; केंद्राने प्रसिद्ध केली नोटीस

पुणे : राम भक्तीचा विषय आहे, राजकारणाचा नाही... काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंची टीका

राष्ट्रीय : बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्यास राजीव गांधी नाही तर ही व्यक्ती जबाबदार, मणिशंकर अय्यर यांचं विधान