शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : साताऱ्यात नेमके काय घडले? मतदानापूर्वीच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले, अन् मतदान फिरले...

महाराष्ट्र : अजित पवारांच्या विमान अपघाताशी खरातच्या अघोरी प्रथांचा संबंध आहे का? राष्ट्रवादीचा सवाल! चाकणकरांनी स्वत:चे बोट कापून केली काळी जादू

महाराष्ट्र : चाकणकरांची हकालपट्टी; भोंदूबाबा खरात प्रकरण भोवलं; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे दिला राजीनामा

गोंदिया : खरात प्रकरणात ज्या राजकीय व्यक्तींचे नाव जोडली आहेत त्यांच्यावर कारवाई निश्चित; राष्ट्रवादी ॲक्शन मोडवर

पुणे : चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप

महाराष्ट्र : CM फडणवीसांच्या एका फोननंतर शिवेंद्रराजेंनी केली खेळी; शिंदेसेना-राष्ट्रवादीला बसला धक्का

महाराष्ट्र : “सुनेत्राकाकी, पार्थ-जय यांनी काळजी घ्यावी”; रोहित पवार असे का म्हणाले? कारण तरी काय?

महाराष्ट्र : “अहिल्येची पुन्हा शिळा झाली, सावित्रीची लेक भोंदू पावलांवर झुकली”; चाकणकरांवर कुणाची टीका?

बीड : त्यांना वाटलं मी राजकारणातून संपून जाईल,पण...; मोठ्या नेत्यांच्या षडयंत्रावर धनंजय मुंडेंचे भाष्य

सांगली : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष-राष्ट्रवादीचे गटनेते भिडले; सांगली महापालिकेच्या महासभेत पाणीप्रश्नांवर जोरवार वाद