शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांनी लिहिलं पत्र; संघटनेत नवे बदल?

महाराष्ट्र : “दोन्ही NCP विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी, एक अट अन्...”; कुणाचा दावा?

महाराष्ट्र : अदानींची भेट अन् दिल्ली दौरा अचानक रद्द, शरद पवार बारामतीला जाणार; NCP विलीनीकरणाला वेग येणार?

महाराष्ट्र : Jay Pawar : Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला...; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट

अमरावती : अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात अजित पवारांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन

संपादकीय : लेख: आपले आकाश प्रवासासाठी सुरक्षित आहे का?

महाराष्ट्र : Maharashtra News Updates: विलिनीकरणाबद्दल अजित पवारांनी काय सांगितलं होतं? छगन भुजबळांनी केला नवीन खुलासा

अहिल्यानगर : “सकाळी सहा वाजता त्यांचा...; अजित पवारांसोबतच्या आठवणी, बाळासाहेब थोरात मनमोकळेपणे बोलले

महाराष्ट्र : विलिनीकरणाबद्दल भाजपा, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भुजबळांनी काय सांगितले?

सातारा : माझं आणि सुनेत्रा पवारांचं दुःख सारखंच, तरीही त्या..., विदीप जाधवांच्या पत्नीचा कंठ आला दाटून; भेटीनंतर काय बोलल्या?