शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जिल्हा परिषदेच्या १९१ शाळांना ‘क ’ श्रेणी

By admin | Updated: May 22, 2016 01:21 IST

पालघर जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाचा दर्जा कमी असल्याचे मूल्यांकन श्रेणी वरून सिध्द झाले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत

विक्रमगड : पालघर जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाचा दर्जा कमी असल्याचे मूल्यांकन श्रेणी वरून सिध्द झाले आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जि.प.च्या २३७ शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यात आले त्यामध्ये अ श्रेणी प्राप्त शाळांची संख्या फक्त ३, ब श्रेणी प्राप्त शाळांची संख्या ४३ व क श्रेणी प्राप्त शाळांची संख्या १९१ म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक आहे. त्यावरून आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या गुणवत्तेचे शिक्षण मिळते हे स्पष्ट होते.विक्रमगड जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षणाची गुणवत्ता तपासल्यानंतर विदारक चित्र दिसून येते. म्हणून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी, त्याबाबतच्या सुविधासाठी कोटयवधी रूपये खर्च केले आज आहेत मात्र शिक्षकाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याने शाळांमधील शैक्षणिक दर्जा खालावलेला दिसतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या फक्त २३७ शाळेपैकी ३ शाळांना अ श्रेणी मिळाली आहे शाळा स्वंयमूल्यमापन करतांना शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधी व शैक्षणिक गुणवत्ता असे एकूण २०० गुण दिले जातात या खालावलेल्या शैक्षणिक गुणवत्तेला जबाबदार कोण? ही परिस्थिती कधी सुधारणार? असा सवाल पालक करीत आहे. याबाबत तालुका शिक्षणाधिकारी एसएस मोकाशी यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे चालू वर्षी भर दिला जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले जाईल असे सांगितले. (वार्ताहर)