शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

यंदा ३४२ उमेदवार चाळिशी पार

By admin | Updated: February 18, 2017 06:43 IST

ठाणे व उल्हासनगर महापालिका निवडणूक रिंगणात ३४२ उमेदवार हे ४१ ते ५० या वयोगटांतील आहेत. तरुणांनी

ठाणे : ठाणे व उल्हासनगर महापालिका निवडणूक रिंगणात ३४२ उमेदवार हे ४१ ते ५० या वयोगटांतील आहेत. तरुणांनी राजकारणात यावे, यासाठी सर्वत्र प्रचार आणि जनजागृती करण्यात येत असली, तरी सर्वच पक्षांनी उमेदवारी देताना पन्नाशीकडे झुकलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. ४१ ते ५० यामधील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ३४.३ टक्के एवढे आहे. उल्हासनगरलाही ४१-५० या वयोगटांतील उमेदवारांची संख्या जास्त आहे.ठाण्यात २१ ते ३० वयोगटांतील उमेदवारांची संख्या १०४ आहे, तर उल्हासनगरमध्ये ही संख्या ७० आहे.दोन्ही महापालिकेत सर्व पक्षांनी नव्या चेहऱ्यांना कमीअधिक प्रमाणात संधी दिली आहे. ठाण्यात भाजपा आणि मनसेने नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली आहे. ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल ८०५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २१ ते २४ या वयोगटातील २७, २५-३० या वयोगटातील ७७, ३१-४० वयोगटातील २१६, ४१-५० वयोगटातील २२६, ५१ ते ६० वयोगटातील ९६, ६१ ते ७० वयोगटातील १४ आणि ७१-८० वयोगटातील उमेदवारांची संख्या ३ एवढी आहे. दुसरीकडे उल्हासनगरमध्येही ४१ ते ५० या वयोगटांतील उमेदवारांची संख्या ११६ एवढी असून त्याखालोखाल ३१ ते ४० वयोगटातील उमेदवारांची संख्या १११ एवढी आहे. २५ ते ३० वयोगटातील ५७, ५१ ते ६० वयोगटातील ५२, २१ ते ४० वयोगटातील १३, ६१ ते ७० वयोगटातील १२ आणि ७१ ते ८० वयोगटातील उमेदवारांची संख्या २ एवढी आहे. (प्रतिनिधी)