शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

तलाव म्हणजे नक्की काय?...

By admin | Updated: September 25, 2015 02:17 IST

‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅग लाईनखाली तलावांचा जीर्णोद्धार या लोकमतने हाती घेतलेल्या मोहिमेत ‘तलाव म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे

ठाणे : ‘काहीतरी कर ठाणेकर’ या टॅग लाईनखाली तलावांचा जीर्णोद्धार या लोकमतने हाती घेतलेल्या मोहिमेत ‘तलाव म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. शहरातील अनेक तलाव एकामागून एक नामशेष होऊ लागल्याने तलावांची नेमकी व्याख्या पुढे आली आहे. अनेकांनी त्यांचे नैसर्गिक सौंदर्य वाचविण्याचे आवाहन महापालिकेसह सामाजिक संस्थांना केले आहे.तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच तलाव शिल्लक राहिले आहेत. आजच्या घडीला ६५ पैकी केवळ ३५ तलावच शिल्लक आहेत. जे आहेत, त्यावर महापालिका लाखो रुपयांचा निधी खर्च करते. शहरातील तलावांचे सुशोभिकरण करताना त्यांचे कॉक्रीटीकरण केले जाते. त्यामुळे त्याला कळत नकळत एखाद्या टँकचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात शिल्लक राहिलेल्या तलावांची परिस्थिती गंभीर स्वरुप धारण करीत आहे. जर तलाव टिकवायचे असतील तर येथे लोकांचा वावर किती आहे? याबाबत दरवर्षी तलावांचे आॅडिट होणे गरज आहे. तसेच तलावांत विविध माध्यमातून होणाऱ्या प्रदूषण लक्षात घेता त्याची वारंवार तपासणी होणेही तितकेच गरजे असल्याचे बोलले जात आहे. शहरातील कोलबाड, सिद्धेश्वर, मांसुदा, कचराली तलाव आदी दिसणाऱ्या तलावांचे सुशोभिकरण करताना लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, या खर्चानंतर त्याचे टँकमध्ये रुपांतर होते. याउलट तलाव म्हणजे गावांमध्ये दिसणारे जिथे नैसर्गिकरित्या असलेले चिखल, गवत आणि स्वच्छ पाण्यात आपली तृष्णा भागविण्यासाठी कलबिलाट करणारे विविध पक्षी येणे गरजे आहे. मात्र, कावळ्यांना आणणे म्हणजे तलाव होत नाही. याबाबत तलावांचे सुशोभिकरण करणाऱ्या संस्थांनी काळजी घ्यावी. त्यातूनच किमान त्यांचा जिर्णोद्धार होऊन ठाणेकरांसाठी ते पिकनिक स्पॉटसाठी अथवा विरंगुळ्यासाठी उपलब्ध होईल असेही सूर आता ठाणेकरांमध्ये उमटू लागले आहेत. (प्रतिनिधी)