शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

जिल्ह्यात उद्यापासून पाणीकपात

By admin | Updated: November 17, 2015 00:49 IST

ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळी सणाकरिता तात्पुरती स्थगित केली होती.

ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या परिसरात लागू केलेली २० ते ३० टक्के पाणीकपात दिवाळी सणाकरिता तात्पुरती स्थगित केली होती. त्यामुळे या क्षेत्रातील पाण्याची चंगळ संपली असून पाणीकपात लागू होणार असल्याने संकट घोंगावू लागले आहे. जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रात विविध दिवशी ४८ तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणेकरांवर येत्या बुधवारपासूनच पाणीकपातीचे संकट घोंगावणार असल्याने पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहराला सध्या ४७० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. पाणीकपातीमुळे ठाणे शहरात बुधवारी तर कळवा-मुंब्य्रात गुरु वार आणि शुक्र वार असा दोन दिवस पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी, जलसंपदा विभाग आणि स्टेम कंपनीकडील उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत महापालिका आयुक्तांनी १ नोव्हेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. तर, एमआयडीसीनेदेखील दोन दिवस पाणीकपातीचे संकेत दिल्याने ठाणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंत पाणीकपात सहन करावी लागणार असल्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.