शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

वसई-विरार महापालिका ‘नापास’

By admin | Updated: May 6, 2017 05:13 IST

आरोग्यावर दरसाल सव्वाशे कोटी रु पे खर्चूनही स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई-विरार महापालिका नापास झालचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे

संजू पवार/ लोकमत न्यूज नेटवर्कआरोग्यावर दरसाल सव्वाशे कोटी  रु पे खर्चूनही स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई-विरार महापालिका नापास झालचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोग्यावर केलेला खर्च नेमका जातो कुठे असा प्रश्न आता विचारला जात आहे.वसई, नवघर-माणकिपुर, नालासोपारा आणि विरार नगरपालिका विलीन करून ३ जुलै २००९ साली वसई-विरार महानगरपालिका अस्तित्वात आली. ग्रामीण भागातून विरोध झाल्यानंतरही सलग दुसऱ्यांदा पालिकेवर बहुजन विकास आघाडीने सत्ता काबीज केली. दुसऱ्या टर्ममध्ये तर आघाडीने १०५ जागा जिंकून विक्र म केला. त्यामुळे लोकांच आघाडीकडून अपेक्षा वाढल्याचे दिसून आले. आयुक्त सतिश लोखंडे यांनीही आपला दरारा दाखवताना अनिधकृत बांधकामावर हतोडा मारण्याचा सपाटा लावला. त्यामुळे भूमाफियांमध्ये त्यांची दहशत निर्माण झाली होती. मात्र, डासांच वाढत साम्राज्यामुळे साथीचे रोग पसरत असल्याची तक्र ारी वाढत चालले आहेत. सद्याच ९ प्रभाग समित्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये सुमारे १३ लाख लोकसंख्याची समिकरण बसवतांना पालिका प्रशासनाला म्हणावे तसे यश आलेले नाही. नुकतीच हाती लागल्या आरोग्य विभागावरील खर्चाच्या आकडेवारी नुसार अपेक्षित परिणाम न दिसून आल्याने यावर झालेल्या कोट्यवधीचा खर्च कुणाच्या खिशात गेला याविषय चर्चा रंगत आहे.भ्रष्टाचारामुळे झाली पिछेहाट?लोकसंखेच आरोग्यासाठी दरसाल सव्वाशे कोटी रु पयस महापालिकेकडून खर्च केले जात आहे.मात्र,हा खर्च केवळ दिखाऊ असल्याच स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या सर्व्हेत उघडकिस आले आहे. या सर्व्हेमध्ये सव्वाशे कोटी आरोग्यावर खर्च करणाऱ्या वसई-विरार महापालिकेने सव्वाशेवा क्र मांकही पटकावलेला नाही.ही महापालिका चक्क १३९ व्या क्र मांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे आरोग्यावरील खर्च भ्रष्ट्राचाराच्या चिखलात रु तला की, काय अशी शंका आता व्यक्त करण्यात येत आहे.