शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

दुष्काळ नसला तरी पाणी जपून वापरा

By admin | Updated: March 11, 2017 02:37 IST

दरवर्षी धुलिवंदनाचा सण साजरा होण्यापूर्वीच अर्थात मार्च महिना उजाडण्यापूर्वी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागलेली असते. मात्र, गेल्यावर्षी राज्यात पडलेल्या समाधानकारक

ठाणे : दरवर्षी धुलिवंदनाचा सण साजरा होण्यापूर्वीच अर्थात मार्च महिना उजाडण्यापूर्वी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागलेली असते. मात्र, गेल्यावर्षी राज्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे अद्याप कुठेही दुष्काळसदृश्य परिस्थिती दिसत नसली तरी यंदाही धुलिवंदनासाठी पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन पर्यावरण दक्षता मंचाने ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीच्या विविध शाळांमध्ये जनजागृती अभियानाच्या माध्यमातून केले आहे.पर्यावरण दक्षता मंचातर्फे नैसर्गिक रंग ओले करू न धुळवड साजरी केली जात असे. मात्र, गेल्या काही वर्षातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता पाण्याचा वापर टाळून सुक्या आणि नैसर्गिक रंगांनी धुळवड खेळण्याचे आवाहन मंचाकडून केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर यंदाही ठाण्यातील १५, कल्याण-डोंबिवलीतील १५ , टिटवाळ्यातील २ शाळा तसेच ठाण्यातील विविध सोसायट्यांत जनजागृती अभियान राबविण्यात आले. (प्रतिनिधी)