शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

आदिवासी शेतकºयांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 23:45 IST

कल्याण तालुक्यातील कांबा-वाघेरापाडा येथील आदिवासी शेतकºयांनी शेतजमिनी परत मिळाव्यात, यासाठी १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

बिर्लागेट : कल्याण तालुक्यातील कांबा-वाघेरापाडा येथील आदिवासी शेतकºयांनी शेतजमिनी परत मिळाव्यात, यासाठी १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.कांबा वाघेरापाडा येथे आदिवासींची परंपरागत शेती आहे. दफनभूमीही तेथे आहे. आदिवासींची जमीन उल्हासनगरातील व्यापारी व इतरांनी खरेदी केली. त्याला आदिवासींनी विरोध केला. आदिवासींच्या वतीने परहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशालगुप्ता हे २००४ पासून या अन्यायाविरुद्ध लढ देत आहेत. जमिनी परत मिळाव्यात, यासाठी सरकार दरबारी सर्वच पातळीवर तक्रारी केल्या आहेत.मार्च २०१७ मध्ये काँग्रेसचे तत्कालीन आमदार अनंत गाडगीळ यांनी हा तारांकित प्रश्न विचारला होता. परंतु, कल्याण प्रांताधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांनी त्यांना चुकीची व फसवणूक करणारी माहिती दिल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी आणि कल्याण प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांच्यावर कारवाई करावी व जमिनी परत द्याव्यात, या मागणीसाठी १५ आॅगस्टला आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेतकरी विठ्ठल शिंदे यांनी सांगितले. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असेही ते म्हणाले.कांबा येथील आदिवासी शेतकºयांच्या जमिनीचा विषय खूपच जुना आहे. अनेक वेळा तारांकित प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे योग्य चौकशी करूनच निर्णय घेण्यात येईल.- प्रसाद उकर्डे,प्रांताधिकारी, कल्याण.सर्व अधिकारी भ्रष्ट आहेत. प्रत्येक वेळी दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. त्यामुळे आता आदिवासी शेतकºयांना घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत.- विशाल गुप्ता,अध्यक्ष, परिहत चॅरिटेबल ट्रस्ट