शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

अजूनही विक्रमगडच्या बॅकांमध्ये गर्दीच

By admin | Updated: January 10, 2017 05:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.

विक्रमगड: नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.गर्दीचे प्रमाण वाढतच आहे.अजूनही सुट्या नोटांची टंचाई कायम आहेच. तर त्यामुळे बाजारपेठेतील असलेली मंदीचे सावट कायम आहे. पंतप्रधानांची ५० दिवसांत नोटांची चणचण संपुष्टांत येईल ही घोषणा हवेतच विरली आहे. बंद असलेले एटीएम व बँकांसमोरील रांगा आजही कायम आहेत. आज ५० दिवस पूर्ण होऊन देखील रांगेत उभे राहाण्याची अरलेली वेळ संपुष्टांत आलेली नाही. रांगेत तासनतास उभे राहाणा-यां खातेदारांना अचानक पैसे संपले असे आजही सांगितले जात आहे. एटीएम,बॅकांमध्ये दोन हजारांच्या नोटाच प्रामुख्याने मिळत असल्याने सुटटयांसाठी मोठी खटपट करावी लागत आहे.कॅशलेस वा चेक स्वरुपातून जास्त रक्कमेची खरेदी होत असली तरीही खेडयापाडयातील लोकांना छोटयामोठया वस्तूसाठी रोख रक्कमेचाच व्यवहार करावा लागतो व त्यावर बंधने कायम असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहेत. ती दूर होणार कधी? याचे उत्तर कुणाकडेच नाही. (वार्ताहर)

काही ठिकाणच्या सुरु असलेल्या एटीएम मधून केवळ दोन हजारांची एकच नोट एकावेळी उपलब्ध होते.अजूनही बॅकेत जाउन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.-धु्रपद पटेल विक्रमगडग्रामीण भागातील जनतेला कॅशलेस व्यवहार करणे आजही जमत नसल्याने खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार उधारीने होत आहेत.तर ब-यांच व्यवहारांत सुटया पैशांचा अभाव असल्याने ते ठप्प झाले आहेत.-रविंंद्र आयरे विक्रमगडकिराण माल, मेडिकल, रुग्णालये, सिनेमागृहे यांच्यासह इलेट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा बाजार ब-याच अंशी थंडावला आहे.-संदेश राउत विक्रमगड