शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अजूनही विक्रमगडच्या बॅकांमध्ये गर्दीच

By admin | Updated: January 10, 2017 05:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.

विक्रमगड: नोटाबंदीच्या निर्णयास दिलेला कालावधी पुर्ण झालेला झाले मात्र बॅकासमोर गर्दी आतातरी कमी होईल असे वाटत होते परंतु गर्दी कामी कमी होत नाही.गर्दीचे प्रमाण वाढतच आहे.अजूनही सुट्या नोटांची टंचाई कायम आहेच. तर त्यामुळे बाजारपेठेतील असलेली मंदीचे सावट कायम आहे. पंतप्रधानांची ५० दिवसांत नोटांची चणचण संपुष्टांत येईल ही घोषणा हवेतच विरली आहे. बंद असलेले एटीएम व बँकांसमोरील रांगा आजही कायम आहेत. आज ५० दिवस पूर्ण होऊन देखील रांगेत उभे राहाण्याची अरलेली वेळ संपुष्टांत आलेली नाही. रांगेत तासनतास उभे राहाणा-यां खातेदारांना अचानक पैसे संपले असे आजही सांगितले जात आहे. एटीएम,बॅकांमध्ये दोन हजारांच्या नोटाच प्रामुख्याने मिळत असल्याने सुटटयांसाठी मोठी खटपट करावी लागत आहे.कॅशलेस वा चेक स्वरुपातून जास्त रक्कमेची खरेदी होत असली तरीही खेडयापाडयातील लोकांना छोटयामोठया वस्तूसाठी रोख रक्कमेचाच व्यवहार करावा लागतो व त्यावर बंधने कायम असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहेत. ती दूर होणार कधी? याचे उत्तर कुणाकडेच नाही. (वार्ताहर)

काही ठिकाणच्या सुरु असलेल्या एटीएम मधून केवळ दोन हजारांची एकच नोट एकावेळी उपलब्ध होते.अजूनही बॅकेत जाउन दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.-धु्रपद पटेल विक्रमगडग्रामीण भागातील जनतेला कॅशलेस व्यवहार करणे आजही जमत नसल्याने खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार उधारीने होत आहेत.तर ब-यांच व्यवहारांत सुटया पैशांचा अभाव असल्याने ते ठप्प झाले आहेत.-रविंंद्र आयरे विक्रमगडकिराण माल, मेडिकल, रुग्णालये, सिनेमागृहे यांच्यासह इलेट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा बाजार ब-याच अंशी थंडावला आहे.-संदेश राउत विक्रमगड