शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

नियोजन, तंत्रज्ञानासह ढिसाळ कामगिरीमुळे ठाणे, केडीएमसी,वसईची घसरगुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निवासासाठी उत्तम असलेल्या देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : निवासासाठी उत्तम असलेल्या देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीने बाजी मारली आहे. मात्र, केंद्रीय नागरी व्यवहार आणि गृह मंत्रालयाने यासाठी आखून दिलेल्या निकषांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवलीने प्रामुख्याने तंत्रज्ञान, शहर नियोजन आणि एकंदरीत महापालिकेचे कामकाज, नागरिकांना दिल्या जणार्या सुविधा यात मार खाल्ला आहे. महापालिकेच्या आर्थिक कमकुवततेचाही फटका कल्याण-डोंबिवलीला बसला आहे.वसई-विरार महापालिकेची याच निकषांत घसरगुंडी झाली आहे.

या यादीत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबईने बाजी मारली असून, पुण्यानंतर ते राज्यातील पहिल्या दहा शहरांमध्ये एकमेव शहर आहे. या यादीत पुणे दुसऱ्या तर नवी मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. ठाणे ११व्या आणि कल्याण-डोंबिवली १२व्या स्थानावर आहे. कल्याण-डोंबिवलीची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा सुधारली आहे. नवी मुंबईसह ठाणे शहराचा दर्जा गेल्या वर्षापेक्षा यंदा घसरल्याने दोन्ही महापालिकांच्या प्रशासनाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.तंत्रज्ञानात मार खाल्ल्याने स्मार्ट सिटीत भाग घेतलेल्या या सर्व शहरांनी चांगलीच घसरगुंडी झाली आहे. जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी या महानगरांची लोकसंख्या १० लाखांपेक्षा कमी असल्याने त्यांचा विचार यात केंद्राने केलेला नाही.

ठाणे

निकष गुण क्रमांक

राहण्यायोग्य शहर ५८.१६ ११

नागरिकांची आर्थिक क्षमता ४०.५२ ५

नागरिकांचा दृष्टिकोन ७२.८० ३७

जीवनमानाचा दर्जा ५५.०४ १६

शाश्वत ५४.०४ ३०

महापालिकेची कामगिरी ४७.०४ २५

महापालिकेची आर्थिक स्थिती ५०.६२ ३३

नियोजन ३९.१६ २३

सेवा ५९.६५ १६

तंत्रज्ञान २१.७६ ३८

प्रशासन ४९.४४ २०

...................

कल्याण-डोंबिवली

निकष गुण क्रमांक

राहण्यायोग्य शहर ५७.७१ १२

नागिरकांची आर्थिक क्षमता १९.८९ १७

नागरिकांचा दृष्टिकोन ७७.६० २१

जीवनमानाचा दर्जा ५७.८० ९

शाश्वत ५६.११ २५

महापालिकेची कामगिरी ४६.३६ २६

महापालिकेची आर्थिक स्थिती ४८.४७ ३८

नियोजन २९.१९ २३

सेवा ५९.६५ ३७

तंत्रज्ञान २५.८० २८

प्रशासन ५८.२५ ८

.................................................................................

वसई-विरार

निकष गुण क्रमांक

राहण्यायोग्य शहर ५१.२६ ३९

नागिरकांची आर्थिक क्षमता १०.८९ ३१

नागरिकांचा दृष्टिकोन ७२.६० ३८

जीवनमानाचा दर्जा ५१.८४ २८

शाश्वत ४८.५३ ४५

महापालिकेची कामगिरी ४०.८६ ४१

महापालिकेची आर्थिक स्थिती ५०.८८ ३२

नियोजन ३१.७९ ३५

सेवा ४५.३२ ४६

तंत्रज्ञान २२.०४ ३७

प्रशासन ४५.०६ २८