शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

ठाणे झाले हागणदारीमुक्त!

By admin | Updated: April 1, 2017 03:58 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे पालिकेने राबविलेल्या अभियानानामुळे रेल्वे हद्द आणि संजय गांधी राष्ट्रीय

ठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे पालिकेने राबविलेल्या अभियानानामुळे रेल्वे हद्द आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग वगळता संपूर्ण ठाणे शहर हागणदारीमुक्त झाले आहे. ठाणे शहरात २०११ सालच्या जनगणनेनुसार ११,८४३ कुटुंबे उघड्यावर बसत होती. २०१५च्या सर्वेक्षणामध्ये हे प्रमाण कमी होऊन ६,९६८ कुटुंबे उघड्यावर शौचास बसत असल्याचे आढळून आले. ठामपाने या पार्श्वभूमीवर जनजागृतीद्वारे वैयक्तिक आणि सामूहिक शौचालयांसाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. ठामपाने ७ हजार कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधणीस निधी उपलब्ध करून दिला आहे. सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांचे ३ वर्षांत ११२९२ सीट्सचे काम केले. विविध ३० ठिकाणी वातानुकूलित तर १४ ठिकाणी महिलांसाठी विशेष शौचालये बांधली जाणार आहेत. (प्रतिनिधी)