शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाणे झाले हागणदारीमुक्त!

By admin | Updated: April 1, 2017 03:58 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे पालिकेने राबविलेल्या अभियानानामुळे रेल्वे हद्द आणि संजय गांधी राष्ट्रीय

ठाणे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे पालिकेने राबविलेल्या अभियानानामुळे रेल्वे हद्द आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग वगळता संपूर्ण ठाणे शहर हागणदारीमुक्त झाले आहे. ठाणे शहरात २०११ सालच्या जनगणनेनुसार ११,८४३ कुटुंबे उघड्यावर बसत होती. २०१५च्या सर्वेक्षणामध्ये हे प्रमाण कमी होऊन ६,९६८ कुटुंबे उघड्यावर शौचास बसत असल्याचे आढळून आले. ठामपाने या पार्श्वभूमीवर जनजागृतीद्वारे वैयक्तिक आणि सामूहिक शौचालयांसाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. ठामपाने ७ हजार कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधणीस निधी उपलब्ध करून दिला आहे. सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांचे ३ वर्षांत ११२९२ सीट्सचे काम केले. विविध ३० ठिकाणी वातानुकूलित तर १४ ठिकाणी महिलांसाठी विशेष शौचालये बांधली जाणार आहेत. (प्रतिनिधी)