शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

वर्षभरात झाला ३० खुनांचा यशस्वी तपास

By admin | Updated: January 6, 2017 06:04 IST

गेल्या वर्षभरात वसई तालुक्यातील सात पोलीस ठाण्यात मिळून खूनाचे एकूण ३८ गुन्हे दाखल झाले होते. यातील ३० गुन्ह्यांची उकल झाली आहे.

विरार : गेल्या वर्षभरात वसई तालुक्यातील सात पोलीस ठाण्यात मिळून खूनाचे एकूण ३८ गुन्हे दाखल झाले होते. यातील ३० गुन्ह्यांची उकल झाली आहे. मात्र, आठ गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ३० हत्याकांडांचा तपास करण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरले होते. त्यामुळे त्यांचा तपास स्थानिक गुन्हा शाखेवर सोपविण्यात आला होता. उर्वरित आठ गुन्ह्यांचा तपास करण्या पोलीस अपयशी ठरले आहेत. विरारमधील धान्य व्यापाऱ्याचा खून आणि वालीव येथे महिला आणि तिच्या मुलीची झालेली दुहेरी हत्या गाजली होती. या गुन्ह्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. २०१५ मध्ये वसई तालुक्यात ४४ हत्या झाल्या होत्या. त्यापैकी २२ गुन्ह्यांची उकल झाली असून अद्याप २२ गुन्हयांचा तपास लागलेला नाही. शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन वर्षात ८२ हत्या झाल्या होत्या. यातील एकूण ३० हत्याकांडातील मारेकरी अदयाप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. याबाबत पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांच्याशी संपर्क साधला असता आपण सुट्टीवर असल्याचे सांगत अधिक काही सांगण्यास नकार दिला. (वार्ताहर)