शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रात्रशाळा शिक्षकांच्या समायोजनास सुरुवात

By admin | Updated: January 9, 2017 07:25 IST

संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा रात्र शाळेत समायोजित करून घेण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.

ठाणे : संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या शिक्षकांना पुन्हा रात्र शाळेत समायोजित करून घेण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. याचा राज्यातील २२५ रात्र शाळेच्या शिक्षकांना याचा लाभ होत आहे. एकाच शाळेत शिकवणाऱ्या या रात्र शाळेच्या अतिरिक्त ठरेलेल्या शिक्षकांचे समायोजनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. मात्र, ठाणे, मुंबई परिसरातील बहुतांशी शाळेचे मुख्याध्यापक या शिक्षकांना हजर करून न घेता त्यांची अवहेलाना करीत असल्याचे निदर्शनात आले होते.रात्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे ३५ हजार ८३० विद्यार्थी राज्यभरात शिक्षण घेत आहे. त्यांना शिकविणारे एक हजार ६८८ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षक संचमान्यतेच्या धोरणानुसार अतिरिक्त ठरविले होते. मात्र, यापैकी जे शिक्षक एकाच रात्र शाळेतच शिकवित आहेत, दुसऱ्या कोणत्याही शाळेत ते शिकवित नसून अन्य ठिकाणचे वेतनही घेत नसलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेला आहे. यानुसार संबंधीत शिक्षकांचे राज्यभर समायोजनाचे काम सुरू झाले आहे.यानुसार यानुसार मॉडर्न नाईट हायस्कूल, मुंबई सेंट्रल येथील रात्र शाळेचे मुख्याध्यापक भा. म. वाघमारे यांच्याकडून दर्शना पांडव या शिक्षिकेला हजर करून घेण्यात आले नाही. ठाण्यात राहणाऱ्या या शिक्षिकेला शाळेतून हाकलून देण्याची असभ्य भाष्य ते रात्रीच्या वेळी वापरत असल्याचे पांडव यांनी उपसंचालकांना लेखी कळविले आहे. तरीदेखील त्यांना शाळेत सामावून घेण्यात आले नाही. (प्रतिनिधी)