शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

लायसन्सची दोन हजार प्रलंबित प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : लॉकडाऊन काळात आरटीओ कार्यालये ही बंद होती. त्यामुळे त्या कालावधीत वाहन चालवण्यासाठी लर्निंग आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : लॉकडाऊन काळात आरटीओ कार्यालये ही बंद होती. त्यामुळे त्या कालावधीत वाहन चालवण्यासाठी लर्निंग आणि पक्के लायसन्स अनेकांना काढता आले नाही. त्यामुळे कल्याण आरटीओ क्षेत्रातील वाहनचालकांची पंचाईत झाली होती. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून साधारण तीन महिन्यांत लायसन्स संदर्भातील दोन हजार प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली. त्यातील ३५० प्रकरणे नुकतीच निकाली काढल्याची माहिती आरटीओ तानाजी चव्हाण यांनी दिली.

प्रलंबित प्रकरणे मार्गी लागल्याने आता सोमवारपासून पुन्हा दैनंदिन कामे सुरू झाली आहेत. आता दिवसाला ४५० अर्ज घेऊन त्यांना सेवा देण्याचा मानस असल्याचे चव्हाण म्हणाले. गेल्या आठवड्यापर्यंत अवघे २२० अर्ज घेण्यात येत होते ; मात्र आता काही महिने तरी आधीपेक्षा दुप्पट संख्याबळ असल्याने आता अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याची क्षमता वाढवण्यात येत आहे. त्यामुळे लायसन्सच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

------------------------