शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:31 IST

हल्लीचा जमाना हा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वाचतो आणि भरभरून बोलतो. त्यामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट

ठाणे : हल्लीचा जमाना हा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण भरपूर वाचतो आणि भरभरून बोलतो. त्यामुळे बोटांचे ओठ आणि ओठावर बोट, अशी आपली अवस्था झाली आहे. विशेषत: तरुणाई या मीडियाच्या आहारी गेलेली दिसते. मात्र, तरुणांनी प्रत्यक्ष पुस्तके वाचणे आणि त्यावर आपले विचार व्यक्त करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लेखक, कवी प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.आनंद विश्व गुरुकुल येथे मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गेल्या काही दिवसांत तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आत्महत्या करतात, त्याचप्रमाणे तरुणांनाही जगावेसे वाटत नाही, हे मोठे दु:ख आहे. जीवन संपवण्याची इर्षा जर जीवन जगण्यासाठी कामी आणली, तर जीवन अधिक प्रेरणादायी होईल. वाङ्मयाची गोडी लागण्यासाठी भाषेवर प्रेम केले पाहिजे. शब्दांच्या वेगवेगळ््या छटा टिपता आल्या पाहिजे. भाषा उच्चारणातूनच आपली खरी ओळख होते. भाषा आपल्याकडून निसटणे म्हणजे एक प्रकारे जीवन निसटणे होय, असेही ते म्हणाले. सोहळ्याच्या उत्तरार्धात दवणे यांनी भाषेची आनंदयात्रा हा कार्यक्रम सादर केला. याअंतर्गत त्यांनी कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर यांच्यासह स्वत:च्याही काही कविता सादर केल्या. तसेच काही लेखकांच्या साहित्यातील उताºयांचे वाचन केले. कविता म्हणजे काय, ती कशी तयार होते, हेसुद्धा दवणे यांनी सांगितले.