शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

प्रदूषणाचा २० कंपन्यांवर ठपका

By admin | Updated: September 15, 2016 02:14 IST

डोंबिवली आणि अंबरनाथमधील २० रासायनिक कारखाने सर्वाधिक प्रदूषण करत असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी हरीत लवादापुढे सोदर केले

मुरलीधर भवार ,  डोंबिवलीडोंबिवली आणि अंबरनाथमधील २० रासायनिक कारखाने सर्वाधिक प्रदूषण करत असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी हरीत लवादापुढे सोदर केले. यातील दहा कारखाने सर्वाधिक प्रदूषण करत असल्याचे त्या म्हटले आहे. या कंपन्यांवर आठवडाभरात कारवाई करा, अन्यथा लवादाच्या घटनात्मक अधिकारांचा वापर केला जाईल, ्शी तंबी लवादाने मंडलाला पुन्हा दिली. दरम्यान, डोंबिवली व अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणाची समस्या नेमकी काय आहे. ती सोडवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा कृती आराखडा ‘वनशक्ती’ने लवादाला सादर करावा, असे लवादाने त्या संस्थेला सांगितले आहे. वनशक्तीच्या प्रदूषण प्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या प्रदूषण प्रकरणात काय सुधारणा केली, प्रदूषण रोखण्यासाठी काय पावले उचलली, याचा तपशील आठवडाभरात सादर करण्याचे आदेश लवादाने ३१ आॅगस्टच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय पर्यावरण खात्याच्या संचालक सचिवांना दिले होते. त्या अहवालात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २० कारखाने सर्वाधिक प्रदूषण करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र लवादासमोर सादर केले. त्यातील १० कारखान्यांकडून जास्त प्रमाणात प्रदूषण केले जात असल्याचे नमूद केले आहे. या प्रदूषणकारी कंपन्याविरोधात काय कारवाई केली जाणार आहे, ते आठवडाभरात ठरवावे; अन्यथा पुढील सुनावणीवेळी लवादाच्या घटनात्मक अधिकाराचा वापर केला जाईल, अशी तंबी पुन्हा दिली आहे. या सुनावणीदरम्यान लवादासमोर पुन्हा कारखानदारांच्या जास्तीच्या पाणीवापराचा मुद्दा उपस्थित झाला. त्यानंतर लवादाने डोंबिवली व अंबरनाथमधील रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषणाची समस्या, त्यावरील उपाय यांचा कृती आराखडा सादर करण्यास वनशक्ती संस्थेला सुचविल्याचे याचिकाकर्ते अश्वीन अघोर यांनी सांगितले.