शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST

अंबरनाथ : अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या धरणाची भिंत फुटून दोन वर्षांपूर्वी ...

अंबरनाथ : अंबरनाथच्या काकोळे धरणाची तब्बल २०० वर्षांनंतर दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. या धरणाची भिंत फुटून दोन वर्षांपूर्वी शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते.

काकोळे धरण हे जीआयपी म्हणजेच `द ग्रेट इंडियन पेनिन्सुलर` धरण म्हणून ओळखले जाते. तब्बल २०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी या धरणाची निर्मिती केली. त्याकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या कोळशाच्या इंजिनांना लागणारे पाणी या धरणातून पुरवले जात होते. या धरणाची मालकी ब्रिटिशांनंतर रेल्वेकडे आली असली तरी अनेक दशके या धरणाकडे कुणाचेही लक्ष नव्हते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी याच धरणाशेजारी रेल नीरचा प्लॅंट उभारला आणि हे धरण पुन्हा एकदा वापरात आले. मात्र या धरणाच्या भिंतीची २०० वर्षात एकदाही दुरुस्ती करण्यात आली नसल्याने भिंत कमकुवत होऊन त्यातून बाजूच्या भातशेतीत अनेक वर्षांपासून पाणी येत होते. दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या दाबाने अचानक ही भिंत फुटली आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर, अंबरनाथ, उल्हासनगर ही शहरे यांनाही धोका निर्माण झाला. त्यावेळी या भिंतीचे बांधकाम भारतीय सैन्याकडून युद्धपातळीवर करून घ्यावे, अशी मागणी काकोळे गावातले उपसरपंच नरेश गायकर यांनी केली होती. मात्र त्यावेळी तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र या धरणाच्या भिंतीचे बांधकाम नव्याने सुरू करण्यात आले आहे. यामुळे भातशेतीचा धोका टळणार आहे.

--------

फोटो

.........

वाचली