शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

वर्धापनदिनाचा प्रशासनाला विसर

By admin | Updated: October 12, 2016 04:28 IST

भिवंडी नगरपालिकेची १० आॅक्टोबर १८६४ मध्ये स्थापना झाली. २००१ मध्ये महापालिका म्हणून अस्तित्वात आली. पालिकेला १५१ वर्ष पूर्ण होऊन वर्षभरात एकही कार्यक्रम न

पंढरीनाथ कुंभार / भिवंडीभिवंडी नगरपालिकेची १० आॅक्टोबर १८६४ मध्ये स्थापना झाली. २००१ मध्ये महापालिका म्हणून अस्तित्वात आली. पालिकेला १५१ वर्ष पूर्ण होऊन वर्षभरात एकही कार्यक्रम न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधींना विसर पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.इंग्रजांच्या काळात भिवंडी निजामपूर नगरपालिकेस १० आॅक्टोबर १८६४ मध्ये मान्यता मिळाली. नगरपालिकेची भिवंडी नगरपालिका झाल्यानंतर जकात उत्पन्नातून शहराची प्रगती झाली. महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पन्न असणारी नगरपालिका म्हणूनही नावाजली. २००१ मध्ये भिवंडी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराचे रूप पालटेल अशी स्थानिकांची अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारने जकात उत्पन्न बंद केले आणि नगरसेवकांची मानसिकता नसल्याने शहरासाठी विशेष धोरणात्मक काम झाले नाही. त्यामुळे नागरिकांना आजही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. भ्रष्ट कारभाराचा कळस आणि लोकप्रतिनींधीचे दुर्लक्ष यामुळे सध्या महापालिका आर्थिक संकटात आहे. शहराला कुणीही वाली नाही. शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी आणल्याचा प्रचार नेते करत असले तरी शहराच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही.