शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कल्याण परिसरातील फेरीवाल्यांकडून रोज ५०० रुपयांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: ठामपा हद्दीत उपायुक्तांवर हल्ला झाला, ही बाब गंभीर असून केडीएमसी हद्दीत फेरीवाला धोरण अवलंबण्यासाठी उच्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: ठामपा हद्दीत उपायुक्तांवर हल्ला झाला, ही बाब गंभीर असून केडीएमसी हद्दीत फेरीवाला धोरण अवलंबण्यासाठी उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन करू शकले नाही, ही शोकांतिका आहे. कल्याण स्टेशन परिसरात स्कायवॉक किंवा अन्यत्र बसायचे असल्यास मनपाची पावती वेगळीच, पण रोजच्या ५०० रुपयांची मागणी होत असल्याची माहिती आहे. ही मागणी कुर्ला परिसरातील गुंड, माफिया करतात, हे सर्वाधिक गंभीर असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला.

पवार म्हणाले की, बाहेरून येणारी मंडळी स्थानिकांना व्यवसाय करू देत नाहीत. व्यवसायावर अतिक्रमण करतात. याच्या निषेधार्थ माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली येथील फडके पथावर आंदोलन करून बाहेरच्या गुंड प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर त्या ठिकाणी बाहेरच्या फेरीवाल्यांची दादागिरी कमी झाली. कल्याणमध्ये सावळागोंधळ असून ठामपाप्रमाणेच या ठिकाणीही कोट्यवधी रुपयांचा हप्ता गोळा होत असावा, असे पवार म्हणाले. गोळा होणारा हप्ता नेमका कोणाकोणापर्यंत पोहोचतो, हे शोधून काढणे कायदा व सुव्यवस्था हाताळणाऱ्या यंत्रणेचे काम आहे. त्यांनी ते पारदर्शी पद्धतीने करावे, अशी मागणी पवार यांनी केली. कोणत्याही अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला होणे हे दुर्दैवी आहे. शहरांत फेरीवाला धोरण तातडीने अंमलात आणणे ही महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी, असे पवार म्हणाले.

........

वाचली