शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

घोलाईनगर, रेती बंदर उड्डाणपूलाला रेल्वेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2015 22:04 IST

अनेक वर्षांपासून रेतीबंदर आणि घोलाई नगर येथील स्थानिकांनी पादचारी पुलाची मागणी केली होती.

ठाणे : अनेक वर्षांपासून रेतीबंदर आणि घोलाई नगर येथील स्थानिकांनी पादचारी पुलाची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या २० दिवसात या दोन्ही पुलांना मंजूरी दिल्याचे पत्र मध्य रेल्वे विकास कॉर्पोरेशनने दिले आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. रेतीबंदर भागात रेल्वेने भिंत बांधल्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावे लागत होते. या पार्श्वभूमीवर पादचारी पुलाची निकड निर्माण झाली होती. स्थानिकांनी या पुलांची मागणी केल्यानंतर आ. आव्हाड यांनी रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ५ मे रोजी पत्र दिले होते. त्याच पत्राच्या अनुषंगाने २६ मे रोजी कार्पाेरेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक परमजीत सिंग यांनी या दोन्ही पुलांच्या उभारणीला हिरवा कंदील दिल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या पुलांमुळे १५ ते २० हजार पादचाऱ्यांची सोय होणार असून पुलांअभावी रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांचा नाहक बळी जाणार नाही.