शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:41 IST

ठाणे : कोणताही समन्वय आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला सर्व बाजूंनी संकटात ढकलल्याचा ...

ठाणे : कोणताही समन्वय आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला सर्व बाजूंनी संकटात ढकलल्याचा आरोप करत भाजप ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर कोरोनाच्या काळातून आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

भाजप ठाणे शहर कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीला भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, ठाणे प्रभारी आमदार आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, संजय केळकर, यांची उपस्थिती होती.

या सभेत भाजपचे पदाधिकारी, प्रकोष्ट प्रमुख कार्यकारिणी सदस्य आणि मंडल स्तरावरील पदाधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. राज्यात वाढलेला कोरोनाचा कहर, महिलांवरील वाढते अत्याचार, राज्यपाल आणि लोकशाहीचा अनादर, श्रीराम भक्तांवर केलेली कारवाई, वाऱ्यावर सोडलेले शेतकरी, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत अनास्था, कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती आदी बाबींमुळे महाराष्ट्रावर संकट कोसळले आहे, अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

-----------